Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

शेतकरी वाहनांना टोल माफी मिळावी

  रयत संघटनेची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी नगदी पिकासह भाजीपाल्याची पिके घेत आहेत. त्यांना भाजीपाला आणि इतर पिकांच्या विक्रीसाठी बेळगाव आणि कोल्हापुर येथील बाजारपेठेला जावे लागते. पण यावेळी कोल्हापूरला जाताना कोगनोळी आणि बेळगावला जाताना हत्तरगी टोलनाक्यावर वाहनांना टोल घेतला जातो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने …

Read More »

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

  खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू …

Read More »

अन कामगारांनी हटवली भली मोठी फांदी….

  बेळगाव : बेळगाव येथील “वन टच फाऊंडेशनचे” अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल फर्निचर उद्योजक श्री. विठ्ठल फोंडू पाटील यांच्या ऑटोनगर येथील फर्निचर दुकानच्या गल्लीमध्ये रात्री भली मोठी झाडाची फांदी तुटून पडलेली होती. तेथून या जायला वाहतुकीला रस्ता बंद झाला होता, ते पाहून विठ्ठल फर्निचर मधील काम करणाऱ्या सर्व कामगारांनी …

Read More »