Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

दोन कारच्या समोरासमोरील धडकेत; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  बागलकोट (दिपक शिंत्रे) : हुन्नगुंद तालुक्यातील अमिनगड जवळ दोन कारांच्या समोरासमोरील धडकेत झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत गंभीर जखमी झालेल्या बागलकोट शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वीरश अंगडी (वय ५४) यांचे मृत्यू झाला आहे. तर संदीश वीरश अंगडी (वय १८) आणि गंगम्मा वीरश अंगडी (वय ५०) …

Read More »

निवडणुकीनंतर राजकारण नाही, फक्त विकास : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. निवडणुकीनंतर राजकारण नसते, केवळ विकास असतो, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले. बेळगुंदी येथे भव्य श्री रवळनाथ मंदिराच्या वास्तुशांत समारंभा, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्यात सहभागी होऊन, कार्यक्रमाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. मी फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण करते, …

Read More »

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात उघड झाल्यानंतर, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर निर्णायक कारवाई केली अशी प्रतिक्रिया खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली. शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर दहशतवाद्यांच्या तळांवर …

Read More »