बेळगाव : सततच्या पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी शेतवडीत चार-पाच विजेचे खांब गेल्या चार दिवसापासून उन्हाळून पडलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमकडे रीतसर तक्रार करून देखील ते विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत. मागील चार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta