Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

येळ्ळूर सीआरसी केंद्रात निवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला कुंभार यांचा सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : सुळगे (येळ्ळूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला आय. कुंभार या निवृत्त झाल्या निमित्त त्याचा येळ्ळूर सीआरसी केंद्राच्या वतीने सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपी केंद्र प्रमुख महेश जळगेकर होते. यावेळी मुख्याध्यापक मोहन पाटील, नोकर संघाचे जिल्हा कार्यदर्शि चंद्रशेखर कोलकार, शिक्षक संघाचे …

Read More »

पतीचा खून करून पत्नीने रचला बनाव; मृतदेह चोर्ला घाटात

  बेळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकरासह त्याच्या मित्रांच्या सहाय्याने खून केल्याची घटना बेळगावात घडली असून, आता 4 आरोपींना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मृतक रमेश कांबळे (वय 38, रा. आंबेडकरनगर) हे व्यवसायाने पेंटर असून 28 मार्च रोजी बेळगाव येथून अचानक बेपत्ता झाले होते. त्यांच्या पत्नीने (संध्या) एपीएमसी …

Read More »

‘महात्मा बसवेश्वर’च्या अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी

  उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी; दोन्ही निवडी बिनविरोध निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची बैठक शुक्रवारी (ता.२१) पार त्यामध्ये पुढील कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपनिबंधक एस. एम. अप्पाजीगोळ यांनी काम पाहिले. …

Read More »

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा बाहेर, तर वनडे संघात मोठे फेरबदल

  मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयनं शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच संघाचं नेतृत्व करेल. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला मात्र कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. तर अजिंक्य रहाणेला बढती देण्यात आली असून त्याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली …

Read More »

काँग्रेसची भारत जोडण्याची तर भाजपची देश तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल

  पटना : देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि आरएसएसची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं. भारताला तोडण्याचे काम भाजप करत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. आज पाटण्यात भाजपविरोधी 23 पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी …

Read More »

खानापूरचे अभिजीत कालेकर राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित

  खानापूर : खानापूर तालुक्यात पुरातन लोककलांना जागृती देत एक उत्तम कलावंत तसेच कलाकुसरतेचा अभ्यासक लोककलावंत अभिजीत द. कालेकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 ने 22 जून रोजी छ. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले. अभिजीत कालेकर हे एक खानापूर तालुक्यातील उत्तम …

Read More »

कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू : कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही …

Read More »

धक्कादायक; युवकाची आत्महत्या

  बेळगाव : बेळगावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री गणेशपुर येथे घडली. आर्किटेक्चर प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. महिन्यापूर्वीच त्याचा विवाह संपन्न झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसर्‍या खोलीत गळफास …

Read More »

नदी नांगरणी उपक्रमासाठी बेनाडीतील शेतकऱ्याची तयारी

  पाणी टंचाईवरील पर्याय : वाहून जाणारे पाणी जीरणार जमिनीत निपाणी (वार्ता) : गेल्या आठ दहा वर्षानंतर प्रथमच निपाणी तालुक्याला गेल्या दोन महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागले आहेत. या भागाला देण्यात येणारे काळमवाडी धरणातील पाणीही संपुष्टात आले आहे. त्यामुळे वेदगंगा आणि दूधगंगा नद्या कोरड्या पडल्या परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …

Read More »

कर्नाटकात दुष्काळ, पूरव्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

  बंगळूर : राज्यात दुष्काळ आणि पूर व्यवस्थापनासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात यावी, असा आदेश राज्य सरकारने दिला होता. त्याप्रमाणे महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत पाटबंधारे खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री प्रियांक खर्गे, कृषिमंत्री चलुवरायस्वामी, खाण व फलोत्पादन मंत्री …

Read More »