Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेलकाॅन प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ

  बेळगाव : बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या बेलकॉन या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात संपन्न झाला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्षणात बांधकाम व्यवसायाशी संबंधित 100 स्टॉल्स मांडण्यात आले असून यश कम्युनिकेशन आणि यश इव्हेंट्स यांच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे क्रेडाई या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात …

Read More »

संपूर्ण भारत पदयात्रेत आपले दुःख सामायिक करत आहे : राहूल गांधी

  कर्नाटकात भारत जोडो पदयात्रा सुरू बंगळूर : राज्यातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार हा आमच्या भारत जोडो यात्रेच्या कर्नाटक टप्प्यात चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक असेल. संपूर्ण भारत आपल्या वेदना आमच्यासमोर मांडत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ३०) सांगितले. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट या सीमावर्ती शहरात कर्नाटक भारत …

Read More »

कारलगा गावचा ग्राम निर्मल योजनेअंतर्गत आराखडा तयार

  खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे …

Read More »

एआयसीसी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गेंची उमेदवारी

  वाढत्या पाठिंब्यामुळे निवडीची शक्यता, शशी थरूर, के. एन. त्रिपाठींचीही उमेदवारी बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (एआयसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज …

Read More »

आशा पारेख ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

  नवी दिल्ली : ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला. आशा …

Read More »

खानापूर मराठा मंडळ हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खानापूर (प्रतिनिधी) : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या एकूण सात खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे : ओम अनिल कुंभार याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नमन सतिश …

Read More »

देवाची भक्ती आणि माणसांवर प्रेम असेल तर जीवन सार्थक होते : चन्नराज हट्टीहोळी

  बेळगाव : लोकांमध्ये देवाची भक्ती आणि प्रेम असेल तरच जीवन सार्थक होते, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. मरडीनागलापुर गावात श्री अक्कनागलांबिके मंदिराच्या प्रवेशद्वार उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. देवाची भक्ती माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाज सुरळीत चालण्यासाठी देवाची कृपा असावी. तसेच …

Read More »

कोगनोळी येथे वळीव पावसाची दमदार हजेरी

लोकांची तारांबळ : आठवडी बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान कोगनोळी : परिसरात वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. जोरदार वारा, विजेचा कडकडाट, जोरदार पाऊसाचा मारा यामुळे या विभागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या दोन-तीन दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. शुक्रवार तारीख 30 …

Read More »

राज्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  

  अंकली (प्रतिनिधी) : कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण कोकण प्रदेश व कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांच्या क्षेत्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून कर्नाटक राज्यातील सर्व धरणे पूर्ण भरली आहेत. अलमट्टी जलाशयाची उंची 519 फुटांवरून 524 फुटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य असून त्या दृष्टीने आम्ही आधीच …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात ६२०० प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची कमतरता

राजेंद्र वडर यांची माहिती : विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान निपाणी (वार्ता) : सरकार मोफत शिक्षण देत असल्याचे वाजागाजा करून सांगत आहे. पण प्रत्येक्षात शिक्षण खातेच सुस्त झाल्याचे दिसते. कारण बेळगाव जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक असे मिळून तब्बल ६२०० शिक्षकांचे जागा खाली असून ते भरण्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असताना दिसते. यामुळे …

Read More »