Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कोगनोळी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले. कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी  स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या …

Read More »

विकास कामामुळे दलित समाजाची प्रगती

नगरसेवक दिगंबर कांबळे : उत्तम पाटील यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील तसेच अरिहंत उद्योग समूह यांच्याकडून शहरातील दलित समाजाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. वस्तीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शुद्ध पाणी घटकची निर्मिती केली आहे. युवकांना व्यायामाची …

Read More »

यमगर्णीजवळ अपघात : वाहनांचे मोठे नुकसान

एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले …

Read More »

बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याचे महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

 कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व महसूल उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी अधिकार प्रदान करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज निर्गमित केले आहेत. बैलगाडी शर्यत परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत व भविष्यात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी …

Read More »

ग्रामीण मतदारसंघातील 3 रस्त्यांच्या विकासकामाला प्रारंभ

2 कोटींचा निधी मंजूर बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील 3 प्रमुख रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते. मोदगा गावाला 1 कोटी आणि बाळेकुन्द्री के.एच. गावासाठी 50 …

Read More »

संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज घुमला..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजारात टिमक्यांचा आवाज हुताशनी पौर्णिमा होळी नजिक आल्याची आठवण करून देणारा ठरला. येत्या गुरुवारी दि. १७ रोजी होळी असल्यामुळे आज बाजारात टिमक्यांना फारशी मागणी कांही दिसली नाही. आज बाजारात टिमक्यांची जेमतेम विक्री झाल्याचे टिमकी व्यापारी राजू नार्वेकर यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले …

Read More »

मठ गल्लीत कष्टकरी महिलांच्या सन्मानाने महिला दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ आवारात जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले होते. मठ गल्ली आणि नदी गल्लीतील महिलांनी जागतिक महिला दिन कष्टकरी महिलांच्या सन्मानाने साजरा केला. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, अरुणा …

Read More »

कर्नाटक काँग्रेसमुक्त करणे कोणालाही शक्य नाही : सतीश जारकीहोळी

बेळगाव : ५ राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला मतांचे विभाजन हेच कारण आहे. पण कर्नाटकात आम्हाला संधी आहे. काँग्रेसमुक्त कर्नाटक करणे कोणालाही शक्य नाही असा दावा केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगावातील काँग्रेस भवनात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या ५ राज्यातील निवडणुकांतील दारुण पराभवावर आ. सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली. ते …

Read More »

आशा पत्रावळी यांची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली दखल

बेळगाव : 551 प्रकाराची लहान मुलांची रशियन पॅटर्न लोकरीचे स्वेटर 551 दिवसात तयार केल्याबद्दल बेळगावच्या आशा पत्रावळी यांची दखल इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. केवळ दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे कौतुकास्पद आहे. तसेच त्यांनी वेगवेगळे पक्षी फुले कार्टूनची विविध पात्रेपण …

Read More »

हिरण्यकेशी मैली हो गई….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीचे पाणी काळेकुट्ट झालेले दिसत आहे. नदीचे प्रदुर्षण थांबविण्याचे कार्य कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी ओसरू लागले की नदीचं गाळ आणि गढूळ पाणी लोकांच्या नजरेत पडते. मग नदी प्रदूषित झाल्याची लोकांत चर्चा सुरू होते. यापूर्वी नांगनूररांनी हिरण्यकेशी नदी …

Read More »