Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …

Read More »

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

संगोळी रायण्णा मिलिटरी स्कूलच्या मंजुरीचे निवेदन नवी दिल्ली : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संगोळी येथे १८९ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत असलेली शाळा मिलिटरी स्कूलला परवानगी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी …

Read More »

छोट्या शालेय विद्यार्थिनीनी वाचविला घारीचा जीव

बेळगाव : आज छोट्या शालेय विद्यार्थिनी जखमी घारीचा जीव वाचविला. जे. एल. विंग कॅम्प या भागातील आर्मी प्रायमरी स्कूलचा आवार वनराईने नटलेला आहे. या भागात अनेक प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात शाळेच्या जेवणाच्या वेळेस आर्मी प्रायमरी स्कूलच्या छोट्या-छोट्या विद्यार्थिनी डबा खाताना डब्यातला खाऊ पक्ष्यांना घालतात. यामुळे विद्यार्थिनींच्या डबा खाण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांनी …

Read More »

प्रथमेश रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित

बेळगाव : बेळगावच्या प्रथमेश पाटील यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रक्षा राज्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी दाखवलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांना हे पुरस्कार हे पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गणेशपुर गल्ली शहापूर येथील प्रथमेश पाटील हे एनसीसीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यात भाग घेत यापूर्वीही …

Read More »

समादेवीच्या वार्षिक उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ

बेळगाव : वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवीचा वार्षिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या समादेवीच्या वार्षिक उत्सवाला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरात शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सात चौघडा व काकड आरती सकाळी …

Read More »

अंजनेय नगर येथील सभागृहाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते

बेळगाव : येथील अंजनेय नगरमध्ये श्री गणेश मंदिरानजीक स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला. येथील नागरिकांना समारंभ कार्यक्रम किंवा कोणताही उत्सव करण्यास सभागृहाची आवश्यकता होती. त्यामुळे येथील नागरिकांनी …

Read More »

जांबोटी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

खासदार फंडातून निडगल गावच्या रस्त्याचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडगल (ता. खानापूर) गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून निडगल गावला जोडणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन भाजप नेते शरद केशकामत यांनी केले. यावेळी निडगल गावच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे निडगल गावाला रस्ता दुरूस्तीची नितांत गरज …

Read More »

शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव : शिवसेनेच्यावतीने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, तालुका संघटक तानाजी पावशे, राजू कणेरी, हेब्बाजी यासह अन्य शिवसैनिक याप्रसंगी उपस्थित होते. कोनवाळ गल्लीत अभिवादन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 …

Read More »

सुदृढ राष्ट्र निर्माणसाठी योग व सूर्यनमस्कार गरजेचे : डॉ. प्रभाकर कोरे

बेळगांव : सूर्यनमस्कार व योगा याच्या माध्यमातून युवापिढीने सुदृढ राष्ट्र निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे, यासाठी क्रीडा भारती, व योग पतंजलीने पुढाकार घेऊन युवकांसाठी शरीर सुदृढ व योग कार्य नियमितपणे सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे, तसेच गानकोकिळा लता मंगेशकर यांनी या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच त्यांनी …

Read More »