Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे : श्रीरामसेना हिंदुस्तानची मागणी

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने सीमा भागातील युवकांवर तसेच स्वयंसेवकांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत निरपराध विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक सरकारचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बेंगलोरमध्ये विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. यावेळी …

Read More »

संकेश्वर बंदला उदंड प्रतिसाद

राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने समाजकंटकांचा धिक्कार संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात आज संकेश्वर समस्त नागरिक व विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या संकेश्वर बंदला सर्व व्यापारी व्यावसायिकांनी, दुकानदारांनी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बेळगांव अनगोळ येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा आणि बेळगांव खानापूर येथील श्री बसवेश्वर …

Read More »

राष्ट्रपुरुषांच्या अवमानप्रकरणी चिक्कोडीत आंदोलन

चिक्कोडी : समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आल्याच्या विरोधात चिक्कोडी येथे कुरबर समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमांचा अवमान आणि विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी तालुका कुरबर संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्‍या दुष्कर्म्यांना अटक …

Read More »

बेळगाव शहरातील 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात उभारण्यात आलेल्या 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि रेशीम, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री डॉ. नारायण गौडा यांच्या हस्ते आज मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. 16.50 कोटी रुपये खर्च करून, इनडोअर स्टेडियम आणि महिला क्रीडा वसतिगृह बांधण्यात आले आहे. बेळगाव येथील क्रीडा …

Read More »

ऊसाचे ट्रॅक्टर रिप्लेक्टरविना!

अपघाताला निमत्रंण : ट्रॉलीला धडकून अनेकांनी गमावले प्राण निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. सर्वच रस्त्यावर रात्री अपरात्री ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे. अनेक वेळा पोलिसांनी आवाहन करूनही निपाणी भागात बहुसंख्य ट्रॅक्टर हे रिप्लेक्टर शिवाय धावताना दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे अनेक दुचाकीस्वारांना प्राणांना …

Read More »

सर्जा-राजा पुन्हा धावणार!

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा जल्लोष : सीमाभागात उडणार धुरळा निपाणी (विनायक पाटील) : मागील सात वर्षापासून बंदी असलेल्या बैलगाडी शर्यतीला कर्नाटक शासनाने महिन्यापूर्वी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्रात परवानगी नसल्याने त्या भागातील बैलगाडा येणे कठीण झाले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही शर्ती व अटीवर …

Read More »

मुलगा असो वा मुलगी 21 व्याच वर्षी लागणार हळद

सर्वच स्तरावरुन निर्णयाचे स्वागत : मुलींना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळणार संधी निपाणी (वार्ता) : मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कायद्यात दुरुस्ती होणार असून मुलीचे वय 21 वर्षे झाल्याशिवाय लग्न लावणे कायद्याने उल्लंघन होणार आहे. या निर्णयाचे निपाणी तालुक्यातून …

Read More »

उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावले, मुजोर दौलत विश्वस्थ प्रशासनावर कारवाईची मागणी

चंदगड (वार्ता) : प्रा. नागेंद्र जाधव हे दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून 21 जून 2002 पासून कार्यरत आहेत. आपल्या सेवेला नियमित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात 2010 ते 2013 या काळात एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील High Court, Mumbai W.P. …

Read More »

हिरेबागेवाडी येथे भीषण अपघातात 3 ठार

बेळगाव (वार्ता) : हिरेबागेवाडीजवळील विरप्पनकोप क्रॉसजवळ झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. अपघातातील तीघेही मृत यल्लापूर (जि. कारवार) येथील रहिवासी होते. याबाबतची माहिती अशी की, धारवाड येथून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार विरप्पनकोप क्रॉस जवळ आली असता रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकवर जोराने आदळली. …

Read More »

बेळगावात सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश फसला : कुमारस्वामी यांची कबुली

बेळगाव (वार्ता) : ज्या कारणासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारली, अधिवेशन घेण्यास प्रारंभ केला तो उद्देश सफल झालेला नाही अशी कबुली माजी मुख्यमंत्री व जेडीएस अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. अधिवेशनात भाग घेण्यासाठी मंगळवारी बेळगावात आल्यावर कुमारस्वामी यांनी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जेडीएस नेते …

Read More »