Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

…प्रसंगी अन्य निधी रोखा परंतु शेतकरी आणि मजुरांचे पैसे अदा करा

बी. एस. येडियुराप्पा यांचा सरकारला घरचा आहेर बेळगाव (वार्ता) : संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि मजूर हवालदिल झाले आहेत. अशावेळी प्रसंगी विकासकामांचा निधी रोखावा. शेतकरी आणि मजुरांना तात्काळ पैसे अदा करावेत, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बुधवारी विधान सभेत बोलताना …

Read More »

मराठी भाषिकांना अल्पसंख्याकाच्या अधिकारापासून डावलने हा अन्यायच : खा. अमोल कोल्हे

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणार्‍या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली. या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना दीपक दळवी यांच्यावर झालेला हल्ला, बेळगाव येथून …

Read More »

काँग्रेस आमदार अवमान प्रकरणी विधानसभेत गदारोळ

मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईसह चौकशीचे आदेश बेळगाव : सोंडूरचे काँग्रेस आमदार तुकाराम यांचा अवमान करणार्‍या तहसीलदार रश्मी यांच्याविरोधात तात्काळ कारवाई केली जावी. या मागणीसाठी काँग्रेसच्या आमदारांनी आज विधानसभेत सभापतींच्या आसनासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आमदार तुकाराम यांच्या अवमान करणार्‍या तहसीलदारांची तात्काळ बदली करून प्रकरणाची चौकशी केली जावी, …

Read More »

सीमाभागात मराठी भाषिकांवर अन्याय

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांना शरद पवारांचे पत्र बेळगाव : सोमवार दि. 13 रोजी बेळगाव येथे महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नड संघटनेच्या गुंडांनी शाईफेक केली त्यानंतर सीमावासीय युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. त्यांनी काल महाराष्ट्राचे खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. आज केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय खासदारांची …

Read More »

देशव्यापी खासदारांना एकत्र करू : खा. धैर्यशील माने

बेळगाव : ’भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज आहे’, असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. ’प्रादेशिक अस्मिता आणि अल्पसंख्याक अधिकारांची गरज असणार्‍या राज्यांतील …

Read More »

निवडणुकीतील यश-अपयशाची माहिती पक्षश्रेष्ठींना देणार : मुख्यमंत्री बोम्माई

विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या. जाहीर झालेल्या निकालानुसार पक्षाला दोन ठिकाणी बसला धक्का आहे. परंतु एकूणच परिणाम समाधान कारक आहेत. आगामी काळात पक्षाला आणखीन बळकट बनवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले जातील. बेळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. …

Read More »

भ्याड हल्ल्याबाबत संसदेत आवाज उठवणार : खा. अरविंद सावंत

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आपण संसदेत आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष …

Read More »

सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का! : नाना पटोले

मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमाभागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. …

Read More »

सीमाभागातील मराठी भाषिकांचा कडकडीत हरताळ; बंद 100 टक्के यशस्वी

बेळगाव : महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी पोलिस संरक्षणात भ्याड हल्ला करून काळे फासण्याचा निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत हरताळ पाळला. तसेच दळवींवरील भ्याड हल्ल्याचा चौकाचौकातील माहिती फलकांच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत जारकीहोळी जिंकले.. भाजप हरले..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत खर्‍या अर्थाने जारकीहोळी जिंकले, भाजप हरले असेच म्हणावे लागेल. जारकीहोळी बंधुंनी पुन्हा एकदा आपली ताकद राज्यातील सत्तारुढ सरकारला दाखवून दिली आहे भाजपाने जारकीहोळी यांना विधानपरिषदची उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषदच्या आखाड्यात अपक्ष …

Read More »