Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मराठीच्या आस्मितेसाठी महामेळावा होणारच : संतोष मंडलिक

कुद्रेमानी समिती जनजागृती बैठक संपन्न बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समितीच्यावतीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळावाला बहुसंख्येने सीमाभागातून मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. कुद्रेमानी येथील बलभीम वाचनालयात जनजागृती बैठक ईश्वर क. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृतीचे जतन करून बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असून …

Read More »

जांबोटी-पारिश्वाड रस्त्याचे काम संथगतीने; सर्वत्र नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम वर्ष संपत आले तरी अद्याप पूर्ण झालेच नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे. पारिश्वाड गावापासून खानापूर या महामार्गावरील रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अद्याप अर्धवटच आहे. काही ठिकाणी रस्ता अद्याप अर्धवट काम केलेला आहे. त्यामुळे …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील हे होते. प्रारंभी चेअरमन डी. जी. पाटील, व्हा. चेअरमन रघुनाथ मुरकुटे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सल्लागार रवींद्र गिंडे, संचालक …

Read More »

देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन

नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय 175 व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने …

Read More »

विधानपरिषद निवडणुकीत पराभवाच्या धास्तीने काँग्रेस नेते हताश : मुख्यमंत्री बोम्माई यांची टीका

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला नेहमीच शक्ती प्रदान करण्याचे काम केले आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक आमदार या जिल्ह्यातूनच निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विजयाची परंपरा विधान परिषद निवडणुकीतही कायम राहील. बेळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच भाजपने आजवर यश संपादित केले आहे. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस …

Read More »

निपाणी मतदारसंघात जारकीहोळींना मताधितक्य देणार

युवा नेते उत्तम पाटील : विविध ठिकाणी बैठकीत मार्गदर्शन निपाणी : पुढील राजकारणाच्या दृष्टीने विधानपरिषद निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत जारकीहोळी कुटुंबावर सर्वच मतदारांनी प्रेम केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये या कुटुंबातील सदस्यांचा दबदबा कायम आहे. आपल्या राजकीय जीवनामध्ये …

Read More »

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …

Read More »

सर्वांच्या एकजुटीने काँग्रेसचा विजय निश्चित : माजी मंत्री वीरकुमार पाटील

कोगनोळीत प्रचार सभा कोगनोळी : बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एकजुटीमुळे काँग्रेसचा विजय निश्चित आहे. युवा नेतृत्वाला संधी मिळावी म्हणूनच आपण या निवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी युवा उमेदवार असून त्यांनी कोरोना काळात व पूरग्रस्त काळात जिल्ह्यात अनेक कामे केली आहेत. येणार्‍या या विधान परिषद निवडणुकीत पहिल्या …

Read More »

लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली

लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …

Read More »

शेतकर्‍यांच्या पिक हानीसंदर्भात अधिवेशनात चर्चा : मुख्यमंत्री बोम्माई

बेळगाव : कोरोनामुळे गेली दोन वर्षे बेळगावात हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामुळे यावर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाचा आयोजित करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या समस्यांबरोबरच अतिवृष्टीने झालेल्या पिक हानी संदर्भात सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »