Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

पाण्याबाहेर आलेल्या मुर्त्यांचे विधिवत विसर्जन

विरुपाक्षलिंग समाधी मठाचा उपक्रम : खबरदारी घेण्याचे आवाहन निपाणी : शहर आणि परिसरातील भक्तांनी यमगरणी येथे नदीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. त्यातील अनेक गणेश मूर्ती पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बाहेर पडल्या होत्या. याची दखल घेऊन येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामींनी मठाचे कार्यकर्तेच्या सोबत चर्चा केली. त्यानंतर रविवारी …

Read More »

पुन्हा नि:पक्षपातीपणे घ्या निवडणुका

वॉर्ड क्र. 31 मधील उमेदवारांची मागणी बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्याची नि:पक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वॉर्ड क्र. 31 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार राजश्री हावळ, काँग्रेस उमेदवार …

Read More »

अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा मृत्यू

आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय लखनौ : अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांनी आत्महत्या …

Read More »

जीवनावश्यक किट्सचा बेकायदा साठा : काँग्रेस आक्रमक

बेळगाव : लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्याऐवजी त्यांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचा प्रकार बेळगाव दक्षिण मतदारसंघातील नव्याने निवडून आलेल्या एका पालिका सदस्याच्या मालकीच्या घरात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आवाज उठवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शहापूर पोलिसांकडे …

Read More »

जवान संतोष कोलेकर यांना अश्रूनयनांनी अखेरचा निरोप

खानापूर (प्रतिनिधी) : नागुर्डा (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शहिद जवान संतोष कोलेकर यांचे पूणे येथे रेजिमेंटच्या इस्पितळात रविवारी दि. 19 रोजी आकस्मिक निधन झाले. सोमवारी दि. 20 रोजी पुण्याहून त्यांचा पार्थिवदेह बेळगावला आणण्यात आला. तेथून खानापूर येथील मलप्रभा क्रिडांगणावर आणण्यात आले. यावेळी खानापूर जनतेने दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तेथून …

Read More »

अन्नदान करताना मनाला वेगळी अनुभुमती!

रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत महाप्रसादाचे वाटप निपाणी : स्वर्गीय एच. ए. मोतीवाला यांनी रत्नशास्त्राबरोबर सामाजिक उपक्रमातील सहभाग कायम ठेवला होता. महाप्रसाद अथवा अन्य स्वरूपात अन्नदान करण्याचा ते नेहमी प्रयत्नशील असत. ही परंपरा मोतीवाला परिवाराकडून नेहमी जपणूक केली जात आहे. महाप्रसदाच्या रूपाने अन्नदान करताना मनाला एक वेगळी अनुभुमती येत …

Read More »

मराठी माहिती फलक उखडून टाकल्याने संताप!

बेळगाव : मराठीचा पोटशूळ असलेल्या कांही समाजकंटकांनी श्री गणेश विसर्जनाच्या धामधुमीचा गैरफायदा घेऊन तानाजी गल्ली समर्थनगर येथील ज्येष्ठ पंच मंडळ व भगवा रक्षक युवक मंडळाचे मराठीतील माहिती फलक उखडून फेकल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील समर्थनगर येथील प्रभाग क्रमांक 15 मधील तानाजी गल्लीच्या …

Read More »

महालसीकरणात 5 हजार नागरिकांना लस

निपाणी परिसरातील विविध केंद्रांवर लस : लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी निपाणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या महालसीकरण मोहिमेत निपाणी शहरासह अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या ममदापूर (के. एल. ) अकोळ, पडलिहाळ, जत्राट, लखनापूर, कोडणी आदी गावांमध्ये दिवसभरात पाच हजारांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी जिल्ह्यात सुमारे बाराशेहून अधिक केंद्रे निर्माण …

Read More »

बोरगाव सीमा नाक्यावर वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलन

शिरोळ तालुका शिवसेनेचा इशारा : प्रवासी, अधिकार्‍यामध्ये वादावादी निपाणी : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक राज्यात सर्वच सीमेवर आरटीपीसीआर तपासणी नाके उभारले आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागावर दररोज संपर्कात असणार्‍या प्रवासी शेतकरी विद्यार्थी व मजूर यांना मुभा देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मात्र कार्यरत असलेले अधिकारी हे प्रवाशांना अडविणे, त्यांना त्रास …

Read More »

चंदगडचे तहसिलदार ‘नॉटरिचेबल’…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोरोना आणि महापुराच्या काळापासून चंदगडचे तहसिलदार ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे तालुक्यातील जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचे टोक म्हणजे चंदगड तालुका. डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या या भागात स्थानिक अधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याचे दिसून येते. चंदगड …

Read More »