Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला खानापूरच्या दुष्काळ भागाचा दौरा

खानापूर (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री व विरोध पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी खानापूर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला.यावेळी त्यानी दुर्गानगर वसाहत, मारूतीनगर, मलप्रभा नदीपुलाचा पाहणी दौरा केला.यावेळी बोलताना ते म्हणाले, गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. तेव्हा राज्य सरकारने अशा कुटुंबाना ५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी. त्यांना पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरीने मदत …

Read More »

आमदारांच्या भावाने मारहाण केल्याचा आरोप; व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे वाद

खानापूर : व्हॉट्सॲप ग्रुपवरील वादविवादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याने नंदगड पोलिस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते आहेत. रविवारी या ग्रुपमध्ये खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्या मतदारसंघातील घोटगाळी रस्त्याच्या कामासंदर्भात एक पोस्ट टाकण्यात आली. या पोस्टविरोधात टिप्पणी करताना एकाने लोकप्रतिनिधींचा एकेरी उल्लेख …

Read More »

मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांची जिव्हाळा फाऊंडेशनने भागवली पाण्याची गरज

बेळगाव : अतिवृष्टीमुळे सगळीकडे महापूर आल्याने बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये सुध्दा पाणी भरले आणि गेल्या आठवड्यापासून शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला. यामुळे अनेकांना पाण्याविना जीवन व्यतीत करावे लागत आहे. शाहुनगरमधील मल्लिकार्जुन वृद्धाश्रमातील वृद्धांनासुद्धा पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही ही बातमी जिव्हाळा फाऊंडेशनला समजताच त्यांनी वापरण्यासाठी दोन टॅंकर आणि …

Read More »

मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या आरोग्य सेतू वाहनाचे पूजन

बेळगाव : गेली तेवीस वर्षांहून अधिक काळ शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी अखंडितपणे कार्य करणाऱ्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुतू मोहीम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेच्या आरोग्य सेतू वाहनाचे काल सोमवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले. शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीच्या विकास आणि सुधारणे बरोबरच मुक्तिधाम सेवा …

Read More »

शे. का. पक्षाची बैठक संपन्न : वर्धापन दिनाबाबत चर्चा

बेळगाव : अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाची बैठक आज सोमवारी दुपारी पार पडली. बैठकीत पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत चर्चा करण्यात आली. कॅम्प येथील भाई दाजिबा देसाई सभागृहामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा चिटणीस व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायणराव घाडी (येळ्ळूर) हे होते. शे. का. पक्षाचा 73 …

Read More »

‘त्या’ अपहरणकर्त्यांना शोधून कडक शिक्षा करा : क्रेडाई

बेळगाव: बेेेळगाव शहरातील उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना त्वरित गजाआड करून कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी क्रेडाई बेळगाव या संघटनेने केली आहे. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात आले. कणबर्गी रोड माळमारुती येथे …

Read More »

जिगरबाज हर्षदमुळे महापुरातही नेसरी परिसरात विजपुरठा सुरळीत : उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महापुराच्या या नैसर्गिक आपत्तीत महावितरणने अहोरात्र काम केले आहे. नेसरी महावितरणचा कर्मचारी हर्षद विजय सुदर्शने याने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन नेसरी परिसरातील १२ गावांचा विजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे जिगरबाज हर्षदसह नेसरी महावितरणचे कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचे मनोगत गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश …

Read More »

बेळगाव युवा समिती व पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी समस्यांसंदर्भात निवेदन सादर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकासकामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे तिन्ही नाले पिरनवाडी येथे जोडण्यात आले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरनवाडी याठिकाणी येऊन पिरनवाडी …

Read More »

मुसळधार पावसाने खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटर पाण्याने वेढले

खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासून तालुक्यासह खानापूरात झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे मलप्रभा नदीला पूर आला. मलप्रभा नदीच्या काठी असलेल्या खानापूर पोलिस ट्रेनिग सेंटरला मलप्रभा नदीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे ट्रेनिग सेंटरमधील लोकाना, कुटुंबाना पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाना पाचारण करण्यात आले व बोटीच्या सहाय्याने त्यांना पाण्याबाहेर काढण्यात …

Read More »

खानापूरात ७५वा स्वातंत्र्यदिन कोविडचे नियम पाळुन साजरा करू

खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे साजरा होणारा राष्ट्रीय उत्सव स्वातंत्र्य दिन खानापूरात साजरा होईल, खरोखर यंदाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात हवा होता. मात्र देशभर कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजविला. त्यामुळे कोविड १९ चे नियम पाळून यंदाचा १७ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करायचे आहे. ठीक ९ वाजता तहसील …

Read More »