हुबळी : तिरुपती – हुबळी पॅसेंजर रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात काल रात्री अज्ञात व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. तिरुपती – हुबळी रेल्वे रात्री उशिरा हुबळी येथील बहट्टी येथे आली असता, डब्यांचे निरीक्षण करताना एका व्यक्तीचा खून झाला असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती …
Read More »LOCAL NEWS
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बंगळूरात उद्या भरगच्च कार्यक्रम
स्वागताची जय्यत तयारी, केंपेगौडांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळूर : बंगळूरचे संस्थापक केंपेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बंगळुरमध्ये दाखल होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उद्याननगरी सज्ज झाली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले असून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्याात आली …
Read More »सहनशील ‘स्त्री’ हे शक्तीचे प्रतिक! : आ.लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव (प्रतिनिधी) : स्त्रीमध्ये जीवन घडवण्याची शक्ती आहे. जन्मतःच आईची ताकद, वात्सल्य, सहिष्णुता, प्रेम, संयम, काळजी, आदरातिथ्य, सन्मान आणि सांत्वन हे गुण तिच्यात जन्मापासूनच रुजलेले असतात, म्हणूनच सहनशील स्त्री हे शक्तीचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. अखिल भारत शरण साहित्य परिषद, कदळी महिला …
Read More »महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून देखील मराठी भाषा हद्दपार होणार आहे. महानगर पालिकेने पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. अंदाजपत्रकाबाबत बेळगावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना व सल्ला देण्याचे आवाहन केले आहे. पण या सूचना इंग्रजी व कन्नड …
Read More »कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी : वसंतराव मुळीक
बेळगाव : कोल्हापूरातील जनता सदैव सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असून शेवटच्या श्वासापर्यंत सीमावासीयाबरोबर असेल असे उद्गार अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष श्री. वसंतराव मुळीक यांनी काढले. श्री. मुळीक यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सीमाभागातील मराठी जनता आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यावतीने कोल्हापूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे खजिनदार श्री. …
Read More »जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई
खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले. खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प …
Read More »एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे …
Read More »सातव्या वेतन आयोगाची स्थापना
मुख्यमंत्री बोम्मईंची घोषणा बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली असून बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा आणि इतर सुविधांच्या विस्तारासंदर्भात राज्य सरकारचे निवृत्त मुख्य सचिव सुधाकर राव यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या …
Read More »आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत. आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला. आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या …
Read More »कोरे गल्ली, जेड गल्ली येथील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
बेळगाव : कोरे गल्ली, जेड गल्ली येथील सामाईक रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून 15 दिवसातून एकदा कचऱ्याची उचल होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांना सामना करावा लागत आहे, महानगर पालिकेने लक्ष देऊन नागरिकांना कचरा बाहेर न टाकण्याची समज द्यावी आणि औषधांची फवारणी गेले वर्षभर झाली नाही ती करावी, असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta