बेळगाव : सीमाप्रश्नाच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी पुढील हालचालीसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ …
Read More »Recent Posts
खानापूर-अनमोड रस्ता निकृष्ट दर्जाचा
खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर- रामनगर, अनमोड -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ कायद्याच्या चौकटीत अडकून पडला होता. तो रस्ता आता पुन्हा करण्यात येत आहे. मात्र रस्ता करण्यासाठी मोहरम ऐवजी साधी माती वापरण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे सर्वत्र धूळ उडत आहे यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरुवात
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची महत्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहात नुकताच सुरू झाली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असतील उच्चाधिकार समितीमध्ये 14 नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta