नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून …
Read More »Recent Posts
झारखंड : कळपातून काढून टाकलेल्या हत्तीने १४ जणांना केले ठार
नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून …
Read More »कामांचे श्रेय लाटणार्यांवर जरब बसणार; फोटोज लावण्यास निर्बंध
बेळगाव : स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजनांतर्गत हाती घेतलेल्या अनेक कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. यासाठी कामाच्या ठिकाणी आपले छायाचित्र लावत असतात. मात्र, यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत. यापुढे कोणत्याही कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावू नयेत. याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta