Thursday , December 18 2025
Breaking News

Belgaum Varta

उपतहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते. मूळचे गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील, मण्णीकेरी यांनी महसूल विभागात विविध पदांवर काम केले आणि त्यांना उपतहसीलदार पदावर बढती मिळाली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांनी सहायक म्हणूनही त्यांनी …

Read More »

चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार; सहारनपूरमध्ये झाला प्राणघातक हल्ला

  लखनौ : भीम आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद परिसरात हा प्राणघातक हल्ला झाला. आझाद जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, काही अज्ञातांनी चंद्रशेखर आझादच्या कारवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी …

Read More »

पंढरी परब चौथ्यांदा अध्यक्षपदी, लेस्टर डिसोझा उपाध्यक्षपदी

  अमित पाटील यांची सचिवपदी तर खजिनदारपदी एस. एस. नरगोडी यांची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून सलग चौथ्यांदा पंढरी परब यांची अध्यक्षपदी, अमित पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष राम हदगल होते. बगीच्या हॉटेल्सच्या सभागृहात आयोजित …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची दडी; शेतकरी वर्गात चिंता

  खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होते. त्यामुळे नदी नाल्यांना पाणी मुबलक पाणी मिळते. मात्र यावर्षी कुठेच पाऊस न झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले …

Read More »

५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊसाच्या एफआरपीत वाढ

  नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने देशातील ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊसाचा रास्त व किफायतशीर दर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. २८ जून) घेतला. केंद्र सरकारने २०२३-२४ हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीत प्रति क्विंटल १० रुपये वाढ करुन ३१५ रुपये प्रतिक्विंटल केली आहे, अशी केंद्रीय …

Read More »

‘अंकुरम’मध्ये रंगला माऊलीचा रिंगण सोहळा!

  स्कूलमध्ये भरली विठू नामाची शाळा; आषाढी एकादशी निमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच सांस्कृतिक वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व पारंपारिक शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.२९) होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२८) शाळेमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी …

Read More »

आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे

  बेळगाव : आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे बेळगाव उत्तर आयजीपी पदाची अधिकार सूत्रे विकास कुमार यांनी आज स्वीकारली. प्रारंभी आयजीपी कार्यालयाच्या आवारात नूतन आयजीपी विकास कुमार यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस संजीवकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारच्या …

Read More »

“ऑपरेशन मदत” ग्रुपच्या कार्यकर्त्यांची झाड-अंकले गावातील सरकारी प्राथमिक शाळेला सदिच्छा भेट

  खानापूर : ग्रामीण शिक्षण अभियानअंतर्गत खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी शाळेंना भेट देऊन तेथील परिस्थिती पाहून गरज भासल्यास शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपची मदत होत आहे. आज कार्यकर्त्यांनी गणेबैल शेजारील झाड-अंकले गावच्या सरकारी प्राथमिक शाळेला भेट दिली. विद्यार्थीनींनी गुलाब पुष्प देऊन व गाणी गावून उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या …

Read More »

तांदळा ऐवजी पैसे देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय

  बेंगळुरू: अन्नभाग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदळाच्या बदल्यात पैसे देण्याचा निर्णय कर्नाटक राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अन्नमंत्री केएच मुनिअप्पा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकांना तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त तांदूळ देण्यास नकार दिल्याने तांदळाचा तुटवडा …

Read More »

साबुदाणा, शेंगदाणा दरवाढ, भगरीचे भाव स्थिर

  ‘आषाढी’मुळे मागणीत वाढ; निपाणी बाजारातली चित्र निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये साबुदाणा, शेंगदाणाचे भाव वाढले असून भगरीचे भाव स्थिर आहेत. साबुदाण्याच्या क्विंटलच्या दरात ५० ते १०० रुपयांची वाढ झालेली आहे. तर खजूर आणि भगरीचे दर स्थिर आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास …

Read More »