वसंत हंकारे : दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. मुला- मुलींनी आई-वडिलांचा विश्वास जपावा त्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येकाने आई वडिलांच्या अपेक्षा पुर्तीसाठी जगावे. त्यांच्या सुखासाठी जीवाचे रान करावे, असे मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक …
Read More »लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : दहावीचे वर्षं हे अत्यंत महत्त्वाचे असते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर आपण दिशा ठरवायची असते. आणि म्हणून दहावीनंतर उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम निवडताना आपण सावधगिरी बाळगावयास हवी. कोणी सांगतो म्हणून अभ्यासक्रम न निवडता आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आपली आवड. आपला कल आणि त्याचबरोबर आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन विषयाची …
Read More »शेतात मद्यपिंचा हैदोस; शेतकरी वर्गात नाराजी
बेळगाव : बेळगाव परिसरातील सुपीक शेतात चैनबाज युवक पार्टी, दारू, गांजा, जुगार यासारखे गैरकृत्य राजरोजपणे करताना दिसून येत आहेत. शहर परिसरातील युवकांमुळे शेतकरी वर्ग हैराण झाले आहेत. महिला शेतकऱ्यांना एकटीने शेतात जाणे जिकरीचे बनले आहे. पार्टी दरम्यान दारू पिणे, सिगारेट ओढणे त्यादरम्यान भांडणे झाली की दारूच्या बाटल्या फोडणे, कधी …
Read More »महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन
महान फुटबॉलर ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू पेले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती. ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत …
Read More »भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. …
Read More »मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष
राजेंद्र वड्डर : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन निपाणी (वार्ता) : एकीकडे देशातील लहान मोठ्या उद्योगांना आर्थिक मदत देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात येत आहे. पण मागासवर्गीय, दलित समाजातील लहान-मोठ्या उद्योजकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना समस्येच्या खाईत ढकलत आहे. भाजप सरकारकडून मागासवर्गीय उद्योजकांच्याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भोज …
Read More »बोरगांवमधील वाइन शॉपची मनमानी न थांबल्यास मोर्चा
नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : ग्राहकांची लुबाडणूक थांबवण्याची मागणी निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील भारत वाइन शॉप व आशीर्वाद वाइन शॉप मध्ये प्रत्येक बाटलीमध्ये एमआरपी पेक्षा वाढीव दर घेऊन ग्राहकांची लुबाडणूक करीत आहेत. वाढीव दर न आकारता मूळ किमती प्रमाणे दारू विक्री करून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी. या दोन्ही वाइन शॉपमुळे नागरिकांना …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन
वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन …
Read More »लिंगायत, वक्कलिगांना आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा निर्णय
वक्कलिगांना २ सी, लिंगायतांना २ डी स्वतंत्र प्रवर्ग बंगळूर : पंचमसाली समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सामर्थ्यशाली समुदायांच्या सततच्या संघर्षाचे परिणाम शेवटी मिळाले. आता राज्य सरकारने पंचमसाली, वक्कलिग आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पंचमसाली आणि …
Read More »खानापूर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याला कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. केव्हीजीबी बँक लिंगनमठ शाखा, कृषी पत्तीन सहकारी संघ, आयसीआयसीआय बँक, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta