Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

“चलो कोल्हापूर” धरणे आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा

  खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार “चलो कोल्हापूर”साठी खानापूर येथील शिवस्मारकात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण हे होते. व्यासपीठावर माजी आमदार दिगंबरराव पाटील, तसेच मध्यवर्ती समितीने नियुक्त केलेले अष्ठप्रतिनिधींपैकी प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे व हणमंत मेलगे उपस्थित होते. “चलो …

Read More »

कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : एडिजीपी अलोक कुमार

  बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले. टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. …

Read More »

कोगनोळी आठवडी बाजार भरवण्यावरून वाद

  कायमचा तोडगा काढण्याची मागणी : प्रीतम पाटलांची मध्यस्थी कोगनोळी : येथील शुक्रवारी आठवडी बाजार भरण्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी नागरिक यांच्या वाद झाल्याची घटना शुक्रवार तारीख 23 रोजी दुपारी 3 सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक वर्षे शुक्रवारी आठवडी बाजार हा जुना बाजारपेठ येथे भरत आहे. बाजार पोलीस …

Read More »

खानापूर भाजप कार्यकरिणीची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या कार्यकरिणीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात नुकताच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्यदर्शी संदीप देशपांडे, सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, विजय कामत, …

Read More »

सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू

  सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. …

Read More »

सैन्य दलातील भरतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा

प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर : निपाणीत भरतीसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : काही वर्षापासून अनेक विद्यार्थी दहावी बारावीनंतर एनडीएची परीक्षा घेत आहेत. एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय सैन्य दलासह इतर ठिकाणी कार्यरत होत आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एनडीए व भरती मधील माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती पासून वंचित राहत …

Read More »

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना खानापूर घटक एनपीएस बांधवांच्या पाठीशी

  खानापूर : एनपीएस नोकर बांधवांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी १९ डिसेंबरपासून राजधानी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे सुरू असलेल्या “करो या मरो” या आंदोलनाला कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना घटक खानापूर यांच्या वतीने संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन राज्यध्यक्ष मान्यनीय शांताराम व संघटनाप्रधान कार्यदर्शी …

Read More »

नियती फाऊंडेशन भरणार विम्याची रक्कम!

  खानापूर : भाजपा समस्या परिहार केंद्रातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा टपाल विमा योजना आयोजित करण्यात आला होता. या सर्वांचा विमा डॉ. सोनाली सरनोबत या स्वतः करणार आहेत. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणल्या की, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस …

Read More »

बसवराज बोम्मईं विरोधात खासदार धैर्यशील मानेंकडून थेट पीएम मोदींकडे तक्रार

  नवी दिल्ली : सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करून सीमावादात तेल ओतत असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची खासदार धैर्यशील माने यांनी थेट पीएम मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. धैर्यशील माने यांनी आज पंतप्रधानांची भेट घेत बोम्मई सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांचा संदर्भ देत सगळा विषय त्यांच्या कानी घातला. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

शेतकऱ्यांनी साजरा केला कृषी दिन

  बेळगाव : २३ डिसेंबर हा भूतपूर्व पंतप्रधान तसेच समस्त देशातील शेतकऱ्यांचे श्रध्दास्थान म्हणून प्रचलित असलेले चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून देशभर पाळला जातो. आज दर्श वेळा आमावस्या म्हणजे शेतकरी आपल्या शेतातील बहरलेल्या पिकांची पूजा करण्यासाठी गोड जेवण तयार करुन सहकुटूंब शेतात जाऊन पूजा करतात. हा …

Read More »