Wednesday , June 3 2026
Breaking News

Belgaum Varta

८ जुलै रोजी खानापूर जेएमएफसी न्यायालयात लोक अदालत

  खानापूर : खानापूर शहरातील जेएमएफसी न्यायालयात शनिवारी दि. ८ जुलै रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचे धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीची देवाण घेवाण, स्थावर प्राॅपर्टी मालमत्ता अशा विविध न्यायालयीन वादात असलेल्या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ …

Read More »

चांगल्या लोकांच्या स्मृती, प्रेरणा नेहमी सोबत: प्राचार्य माधव कशाळीकर

  माजी विद्यार्थ्यांनी केला आदरांजलीचा कार्यक्रम निपाणी (वार्ता) :  प्रत्येकाला जीवनात प्रसंगानुसार अनेक भूमिका वठवाव्या लागतात. त्या भूमिका साकारताना नेहमी कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची माहिती इतरांना कधीही मिळत नाही. अशाच प्रकारच्या माजी प्राचार्या वृंदावन कशाळीकर होत्या. त्या शिस्तीच्या असला तरी सर्वांच्या सहकार्याने त्याने ज्ञान दिले आहे. त्यांनी परमार्थिक जीवन …

Read More »

बेळगाव- खानापूर जादा बससेवेची आम. विठ्ठलराव हलगेकर यांनी केली मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर- बेळगाव महामार्गावरून प्रवाशी, शाळा -काॅलेज विद्यार्थी, तसेच कामगार यांची दररोज बसस्थानकावर बससाठी गर्दी असते. सकाळच्या वेळेत बेळगावला जाण्यासाठी शाळा, काॅलेज विद्यार्थी, प्रवासी, तसेच कामगार शहरासह ग्रामीण भागातून खानापूर बेळगाव असा प्रवास करतात. सध्या खानापूर बेळगाव मार्गावर बसेसची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी, …

Read More »

अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; आमदार राजेश पाटील यांची भीमगर्जना

  चंदगड : वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. राजेश पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात अनेक वादळं येणार आहेत. ही वादळं थोपवण्याची कामं आपल्यासारख्या …

Read More »

कुपवाडात मोठी कारवाई; चकमकीत ५ परदेशी दहशतवादी ठार

  जम्मू : कुपवाडा येथील जुमागंड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज (दि.१६ जून) सकाळी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशी असून, शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी चकमकीत २ दहशतवादांचा खात्मा यापूर्वी 13 …

Read More »

‘अंकुरम’च्या स्केटिंग खेळाडूची विश्वविक्रमाला गवसणी

  सलग ४८ तास स्केटिंग : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शिवगंगा स्केटिंग क्लबने २७ ते ३१अखेर आयोजित केलेल्या ‘मोस्ट पिपल काम्लेटींग’या टायटल खाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन केले होते. या रेकॉर्डसाठी देशभरातील विविध राज्यातील २८७ मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये निपाणी येथील …

Read More »

मान्सून १८ ते २२ दरम्यान महाराष्ट्र व्यापणार

  पुणे : मान्सूनला गती मिळण्यासाठी वातावरण अनुकूल होत असून तो मुंबई-पुणे शहरांसह राज्यातील बहुतांश भाग 18 ते 22 जूनदरम्यान व्यापणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. मान्सून 11 जूनपासून रत्नागिरीतच अडखळला आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले नाही. तसेच बिपरजॉय चक्रीवादळाने बाष्प पळवून नेल्याने मान्सूनचा मार्ग काही काळ रोखला …

Read More »

बेळगाव शहरात पंधरा टक्के पाणी कपात

  बेळगाव : मान्सून लांबल्यामुळे बेळगाव शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जलाशयातील पाण्याचा साठा कमी झाल्यामुळे शहर पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईच्या काळात शहरातील कुपनलिका, विहीर व हातपंप यांचाच आधार बेळगावकरांना राहणार आहे. कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळ व एल अँड टी कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार …

Read More »

आशिया कप स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून होणार सुरुवात; हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान-श्रीलंकेत सामन्यांचे आयोजन

  नवी दिल्ली : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. कारण आगामी आशिया कप 2023 स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात असणार आहेत. नुकतीच आशिया कप संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आज आशियन क्रिकेट काऊन्सिलने …

Read More »

कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा रद्द…!

  बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर काँग्रेस सरकारने भाजपाच्या काळात झालेल्या निर्णयांना बदलण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे भाजपाने मंजूर केलेला धर्मांतर विरोधी कायदा काँग्रेस सरकारने रद्द ठरविला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येताच धर्मांतर विरोधी कायदा मागे घेण्यात आला आहे. हा कायदा भाजप सरकारने आणला होता. यानंतर आता तेथील काँग्रेस सरकार …

Read More »