बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. २५) विविध गावांत प्रचार केला. त्यानंतर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले. तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉमवर मंगळवारी मोर्चा
निपाणी (वार्ता) : शेती पिकासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींना सलग १६ तास वीज पुरवठा व्हावा, आतापर्यंत शॉर्टसर्किटने जळालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य नुकसान भरपाई मिळावी, उघड्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि फ्युज पेट्यांचा बंदोबस्त करावा, यासह विविध मागण्यांसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे हुबळी हेस्कॉम कार्यालयावर मंगळवारी (२९) मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. …
Read More »जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर
केरळमध्ये मोठी दुर्घटना! वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या …
Read More »बेळगाव– दिल्ली विमानाचे बुकिंग सुरू
बेळगाव : अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेळगाव-दिल्ली थेट विमानाचे बुकिंग सुरू झाले आहे. बेळगाव ते नवी दिल्ली अशी इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे. विमान नवी दिल्लीहून दुपारी ३.४५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६.०५ वाजता बेळगावला उतरेल. 2 तास 20 मिनिटे प्रवास …
Read More »दूधगंगा नदीवरील विद्युत मोटारींची चोरी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 …
Read More »निपाणीत महिनाभरात दुसऱ्यांदा लोकायुक्तांची धडक
चार तक्रारी दाखल; कामे न होण्यासह लाचेची मागणी निपाणी (वार्ता) : शहरातील महसूल खात्यासह विविध सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारीअडचण करत आहेत. शिवाय कामासाठी लाच मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पार्श्वभूमीवर जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी येथील शासकीय विश्रामधामात अचानक भेट …
Read More »मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
दिल्ली : मणिपूर हिंसाचारामध्ये ज्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करत आहे त्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारातील एकूण 27 …
Read More »शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे वैज्ञानिक दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ व हिंडलगा गावचे सुपुत्र श्री. दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. श्री. प्रकाश …
Read More »खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची निवड
खानापूर : खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन ह.भ.प. इंदुबाई ना. बंगलेकर व अनुमोदक म्हणून ह.भ.प. पुन्नाप्पा चि. बिर्जे तर उपाध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन …
Read More »चिखली बंधाऱ्यातून निपाणी तलावात पाणी आणण्याच्या हालचाली
आयुक्तासह अधिकाऱ्यांची चिखली बंधाऱ्याला भेट : यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे येथील जवाहर तलाव तुडुंब भरून वाहत होता. पहिल्यांदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने जवाहर तलावाने तळ गाठला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीपासून यमगरणी जॅकवेलद्वारे जव्हार तलावात पाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta