बेळगाव : सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगावात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मी महाराष्ट्र सरकारचा सीमा प्रश्नी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे म. ए. समितीने आमंत्रित केलेल्या महामेळाव्याला मी सोमवारी बेळगावला येत आहे. माझ्या सोमवारच्या बेळगाव दौऱ्या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या …
Read More »22 वे मराठी बालसाहित्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे आयोजित 22 वे मराठी बालसाहित्य संमेलन -2022 आज शनिवारी दुपारी कवयित्री शांता शेळके साहित्यनगरी गोगटे रंगमंदिर कॅम्प येथे प्रा. अशोक अलगुंडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सालाबाद प्रमाणे परंपरेनुसार या मराठी बालसाहित्य संमेलनाचा शुभारंभ आज सकाळी ग्रंथदिंडीने झाला. ग्रंथदिंडीनंतर आयोजित …
Read More »विधानसौध घेराओमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
राजू पोवार : मानकापूरमध्ये बैठक निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वर्षभर आंदोलन मोर्चे व निवेदने दिले आहेत. पण त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव विधान सौधला रयत संघटनेसह शेतकऱ्यातर्फे घेराव घालण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार …
Read More »महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई : महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या महामोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली होती. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने …
Read More »मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या : ज्येष्ठ नेते संभाजी देसाई
लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला …
Read More »आदर्श सोसायटी चेअरमनपदी ए. एल. गुरव तर व्हा. चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड
बेळगाव : तिसाव्या वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आणि उल्लेखनीय प्रगती साधलेल्या अनगोळ रोडस्थित आदर्श मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी सोसायटीचे संचालक ए. एल. गुरव यांची तर व्हाईस चेअरमनपदी ईश्वर मेलगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना निरोप देण्याचा आणि नूतन पदाधिकार्यांचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी दुपारी …
Read More »राष्ट्रीय स्तरावर कु. दत्तगुरू धुरीचे घवघवीत यश
बेळगाव : केंद्रीय विद्युत अनुसंधान, नवी दिल्ली, भारत सरकार आयोजित वीज वाचवा पर्यावरण वाचवा या राष्ट्रीय स्तरावरील भिंतीचित्र स्पर्धेमध्ये बेळगाव येथील एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमधील दहावीमध्ये शिकत असलेल्या कु. दत्तगुरु सुभाष धुरी याने कर्नाटकात प्रथम व राष्ट्रीय स्तरावर चौथा क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी नवी …
Read More »तुम्मरगुद्दी गावामध्ये रस्ते विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तुम्मरगुद्दी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्ते बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्ते बांधकामाच्या शुभारंभाबरोबरच, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी नवीन जिमचे उद्घाटन करण्यात आले. बलवान युवकच सशक्त देश घडवू शकतात. त्यामुळे युवकांनी या सुविधेचा लाभ घेऊन …
Read More »जैन धर्मियांचा बेळगावात भव्य मोर्चा!
बेळगाव : जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मियांनी आज सकाळी बेळगावात भव्य मोर्चा काढला. जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी परिसराला अभयारण्य म्हणून सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला जाणे-येणे कठीण होणार आहे. त्यामुळे जैन …
Read More »बिल्किस बानो यांना सर्वोच्च न्यायालयाच्या धक्का, सामूहिक अत्याचार करणार्यांची सुटका करण्याविरोधातील याचिका फेटाळली
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बिल्किस बानो यांना मोठा धक्का देत सामूहिक बलात्कार करणार्यांच्या सुटकेविरोधातील याचिका फेटाळली आहे. 2002 साली गोध्रा दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, तसेच त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्या 11 आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta