बेळगाव : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राज्यात त्यांनी बारा बाराबलुतेदराने सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यावेळेस त्यांचं राज्य हे आदर्श राज्य म्हणून पाहिलं जात होतं. या राज्यात महिलांना विशेष सन्मानाने वागणूक दिली जात असे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला …
Read More »शहापूर महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे मराठा मंदिरास छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त हॉलमध्ये लावण्यासाठी भेट देण्यात आली. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव, उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर, शिवाजी हंगीरकर, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, लक्ष्मणराव सैनुचे, नागेश तरळे, म. ए. समितीचे मदन बामणे, नेताजी जाधव, सुहास …
Read More »मलप्रभा नदीच्या काठावर मंगलमय वातावरणात महाआरती सोहळा
खानापूर : पवित्र गंगा नदीच्या काठावर विविध ठिकाणी महारथीचे कार्यक्रम नेहमी होत असतात त्या स्पर्शभूमीवर महाशिवरात्रीचे अवचित्य साधून आज शनिवारी खानापूर येथील मलप्रभानदीच्या काठावर मलप्रभेची महाआरती करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने आणी पर्यावरण घाटी तसेच दत्त पीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरती सोहळा आयोजित …
Read More »बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन
शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …
Read More »बेळगाव पहिल्या बालनाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन
बेळगाव : बालरंगभूमीला अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागत आहे. मुठभर मंडळी बालरंग भूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. अशावेळी बालरंगभूमीबद्दलच्या कल्पना सुधारणे आवश्यक आहे. परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. याचा विचार केल्यास, बालरंगभूमीकडे आपण उघड्या डोळ्यांनी केव्हा पाहणार? असा सवाल अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या …
Read More »आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे : आर. एम. चौगुले
बेळगाव (प्रतिनिधी) : आई-वडील हे आपले दैवत आहेत ज्याप्रमाणे आपण देव देवतांची सेवा आमच्या करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे आहे जर आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण या जगात कुठे पाठीमागे राहू शकत नाही, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते आणि …
Read More »मणतुर्ग्यात उद्या शिवजयंती निमित्त गजानन पाटील पुरस्कृत रेकार्ड डान्स स्पर्धा
खानापूर (प्रतिनिधी) : मणतुर्ग्यात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १९ रोजी खास शिवजयंतीचे औचित्य साधुन भाजप युवा नेते गजानन गावात पाटील यांच्यावतीने सायंकाळी सात वाजता भव्य रेकार्ड डान्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धेकासाठी खुल्या गटाकरीता पहिले बक्षिस ८००१ रूपये, दुसरे बक्षिस ६००१ रूपये, तिसरे बक्षिस ४००१ रूपये, …
Read More »निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू, चिकूची झाडे भस्मसात
निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. …
Read More »येळ्ळूरमध्ये उद्या 18 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी खास आकर्षण : संमेलनाची तयारी पूर्ण येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 19 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत (मराठी मुलांची शाळा येळळूरवाडी पटांगण परमेश्वर नगर येळळूर) 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य संमेलन आयोजनाची तयारी …
Read More »मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने शहापूर स्मशानभूमीत महाशिवरात्र साजरी
बेळगाव – सालाबादप्रमाणे यावर्षीही शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. गेल्या 24 वर्षांपासून शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने महाशिवरात्र सोहळा आयोजित केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळपासून प्रसाद वाटप करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta