खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध भागात धुवांधार पावसाने मंगळवारी रात्री पासून हजेरी लावली. त्यामुळे हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवर तीन फुट पाणी आल्याने तसेच मणतुर्गा पुलावर पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी रूमेवाडी क्राॅसवर फलक लावून हेम्माडगा मार्ग वाहतुकीला बंद असल्याचे सांगितले आहे. कोणी येथून प्रवास करू नये असे आवाहन केले …
Read More »बेंगळुरूमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक
बेंगळुरू: बेंगळुरू सीसीबी पोलिसांनी राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सय्यद सुहेल, उमर, जुनैद मुदशीर, जाहिद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संशयितांनी बंगळुरूसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्याची योजना आखली होती. यातील एक आरोपी जुनैद फरार झाला आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये आरटी नगरमध्ये …
Read More »मतिमंद मुलाचा खून करून बापाने मृतदेह फेकला मलप्रभा नदीत!
खानापूर : मतिमंद मुलामुळे कुटुंबाची बदनामी होत आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे धाकट्या मुलाच्या लग्न जमत नाही अशा भीतीने बापानेच मतिमंद असलेल्या मोठ्या मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या खूनाचा तपास केवळ वीस दिवसात खानापूर पोलिसांनी केला आहे. निखिल राजकुमार मगदूम (२५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) असे …
Read More »दमदार सरींनी बळीराजाला दिलासा
खरीप हंगामाला चैतन्य; हिरवी स्वप्ने डोळ्यात साठवून शेती कामांची वाढली लगबग निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यामध्ये एकही वळीव पाऊस झाला नाही. त्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वांनाच संभ्रमात टाकले होते. मृग सरी कोसळून पुन्हा लुप्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण आता पुन्हा निपाणी शहर आणि ग्रामीण भागात …
Read More »फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी
बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …
Read More »कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट
कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले …
Read More »निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्षपदी बंडा पाटील
कार्याध्यक्षपदी अजित पाटील; उपाध्यक्षपदी संतोष निढोरे निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची बैठक पार पडली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभाग कार्यकारिणी व पदाधिकारी पुनर्चना करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटील होते. यावेळी अध्यक्षपदी बंडा पाटील -मतिवडे, कार्याध्यक्षपदी अजित पाटील -कुर्ली, उपाध्यक्षपदी संतोष निढोरे, सरचिटणीसपदी अमोल …
Read More »खानापूरच्या वाजपेयी नगरातील समस्या सोडवा; तहसीलदाराना निवेदन
खानापूर : खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरातील रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे आदी समस्या सोडवा, अशा मागणीचे निवेदन वाजपेयी नगरातील रहिवाशांनी भाजप नेत्यांच्या नेतृत्वखाली तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देऊन समस्या सोडवा अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, वाजपेयी नगरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गटारीची व्यवस्था करण्यात आली नाही. …
Read More »विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे
प्रा. हसीना कोच्चरगी; निपाणीत गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : कुटुंबातील प्रत्येकांचा एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यावरच त्या कुटुंबाची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. त्यासाठी पालक …
Read More »अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी युवराज पाटील
उपाध्यक्षपदी शारदा कोळी : उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी युवराज उर्फ विराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शारदा शरद कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जी.डी. मंकाळे यांनी काम पाहिले. मंगळवारी (ता. १८) दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta