Tuesday , July 28 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणीत प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू

  पहिल्याच दिवशी १८ किलो प्लास्टिक जप्त; निरंतर होणार कारवाई निपाणी (वार्ता) : सिंगल वापर प्लास्टिक वर प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही चोरट्या पद्धतीने निपाणी शहर व परिसरात निरंतरपणे प्लास्टिक वापर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून (ता. ११) शहरात प्लास्टिक …

Read More »

वडिलांच्या वाढदिनी केला नव्या व्यवसायाचा शुभारंभ

  खानापूर : बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी …

Read More »

जैन मुनी हत्त्येच्या निषेधार्थ विहिंप, बजरंग दलाचा मोर्चा

  बेळगाव : हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे प. पू. श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. विविध मठाधीश स्वामीजींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विश्व …

Read More »

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

  प्रा. डॉ. किशोर गुरव; अक्कोळ मराठी शाळेत संगणक खोलीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच जीवन सफल आणि उज्वल बनते. विद्यार्थ्यांनी अपेक्षित ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे. शिक्षणामुळेच समाजाचा आणि देशाचा विकास घडून येतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. …

Read More »

कामकुमार नंदी महाराजांच्या हत्त्येच्या निषेधार्थ निपाणीत उद्या मूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हिरेकुडी येथे झालेल्या निर्घृण हत्याच्या निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निपाणी येथे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी चौकात आयोजित मोर्चाच्या वेळी कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे विश्व हिंदू परिषदचे जिल्हा …

Read More »

हंचिनाळ येथील अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 10) रात्री रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी येथील रहिवासी असलेल्या किरण दत्तात्रेय मसवेकर (वय 39) व श्रेयस अशोक नाईक (व 23) दोघेजण रात्री सव्वा …

Read More »

जैन स्वामींच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील कामकुमारानंद जैन मुनी महाराज यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भट्ट म्हणाले की, जिहादी संस्कृतीचा सखोल अभ्यास केला तरच हे शक्य आहे. शहरातील कन्नड साहित्य भवनात मंगळवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या …

Read More »

भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटतर्फे शेअर मार्केट जनजागृती कार्यक्रम

  बेळगाव : बेळगावमधील नामांकित भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटच्या वतीने बेळगावमधील शेअर मार्केट ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांसाठी मोतीलाल ओसवाल या शेअर मार्केटमधील नामांकित कंपनीच्या वतीने जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोतीलाल ओसवाल या कंपनीचे सिनियर मॅनेजर नागेंद्र तसेच एव्हीपी हरीश …

Read More »

जैन मुनी हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी

  आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराज; बोरगाव येथे बंद शांततेत निपाणी (वार्ता) : हिरेकुडी (ता. चिकोडी) येथील १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. जगाला अहिंसेचे संदेश देणारे व समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या जैन मुनिंची हत्या म्हणजे आपण भारत देशातच जगत आहोत, का? याचा संशय येत …

Read More »

गणेबैल टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्यात शेतकऱ्यांना यश!

  खानापूर : गणेबैल टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली करण्यात येणार होती. त्या संदर्भात कालच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे व संपूर्ण रस्ता व सर्वीस रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करण्यात येऊ नये अन्यथा टोल नाका बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला …

Read More »