नवी दिल्ली : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकात खेळण्याची शक्यता कायम आहे असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना सौरव गांगुलीने जसप्रीत बुमराहबाबत आशा कायम आहेत. तो विश्वचषकात खेळू शकतो, असे वक्तव्य केले आहे. विश्वचषकाला दोन ते तीन आठड्याचा कालावधी राहिला आहे. त्यापूर्वीच जसप्रीत बुमराह …
Read More »अमलझरी येथे इंडियन ग्रुपच्या वतीने हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात
निपाणी : निपाणी जवळच असणाऱ्या अमलझरी गावात नवरात्रोत्सवानिमित इंडियन ग्रुपच्या वतीने सौभाग्यवतीचा सन्मान असणारा हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित केला होता, प्रथमतः दुर्गा माता मूर्तीची विधिवत पुजा करून ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. सुनिल सदाशिव खोत, सुविध्य पत्नी व परिवार यांचेकडून देवीची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांना खजूर, केळी प्रसाद …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी केली कित्तूर किल्ल्याची पाहणी
बेळगाव : शुक्रवारी कित्तूर येथील किल्ला आणि राजवाड्याला जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कित्तूर संस्थानाच्या राजवाड्याबद्दल माहिती फलक तयार करावेत जेणेकरून पर्यटकांना किल्ला आणि राजवाड्याची माहिती मिळण्यास मदत होईल, यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती फलक लावण्याबाबत योग्य तो प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी …
Read More »बेलकाॅन प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ
बेळगाव : बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या बेलकॉन या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात संपन्न झाला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्षणात बांधकाम व्यवसायाशी संबंधित 100 स्टॉल्स मांडण्यात आले असून यश कम्युनिकेशन आणि यश इव्हेंट्स यांच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे क्रेडाई या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात …
Read More »संपूर्ण भारत पदयात्रेत आपले दुःख सामायिक करत आहे : राहूल गांधी
कर्नाटकात भारत जोडो पदयात्रा सुरू बंगळूर : राज्यातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार हा आमच्या भारत जोडो यात्रेच्या कर्नाटक टप्प्यात चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक असेल. संपूर्ण भारत आपल्या वेदना आमच्यासमोर मांडत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ३०) सांगितले. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट या सीमावर्ती शहरात कर्नाटक भारत …
Read More »कारलगा गावचा ग्राम निर्मल योजनेअंतर्गत आराखडा तयार
खानापूर : आज शुक्रवार दि.30/9/22 रोजी कारलगा गावामध्ये हेब्बाळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम निर्मल योजनेअंतर्गत गावचा आराखडा (नकाशा) काढून त्याद्वारे समस्यांचा आढावा घेण्यात आला. मांडलेल्या समस्या पुढील प्रमाणे, पिण्याच्या पाण्याची समस्या सीसी गटर, सीसी रोड, विजेची समस्या, गावामध्ये सरकारी दवाखाना, गुरांचा दवाखाना, मलप्रभा नदीपासून गावापर्यंत पाण्याची व्यवस्था, तसेच गावच्या तळ्याचे …
Read More »एआयसीसी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गेंची उमेदवारी
वाढत्या पाठिंब्यामुळे निवडीची शक्यता, शशी थरूर, के. एन. त्रिपाठींचीही उमेदवारी बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (एआयसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज …
Read More »आशा पारेख ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित
नवी दिल्ली : ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला. आशा …
Read More »खानापूर मराठा मंडळ हायस्कूलच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या एकूण सात खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. त्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे : ओम अनिल कुंभार याने १०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. नमन सतिश …
Read More »देवाची भक्ती आणि माणसांवर प्रेम असेल तर जीवन सार्थक होते : चन्नराज हट्टीहोळी
बेळगाव : लोकांमध्ये देवाची भक्ती आणि प्रेम असेल तरच जीवन सार्थक होते, असे मत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केले. मरडीनागलापुर गावात श्री अक्कनागलांबिके मंदिराच्या प्रवेशद्वार उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. देवाची भक्ती माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाज सुरळीत चालण्यासाठी देवाची कृपा असावी. तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta