Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने वन विभागाला निवेदन

‌बेळगाव : ग्राम पंचायत येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या लक्ष्मी तलावाच्या बांधावर असलेल्या झाडांच्या फांद्यामूळे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून नुकसान होतआहे. तसेच जीवित हानी आणि पुढेही नुकसान होण्याची शक्यता आहे. या झाडांच्या फांद्यांमुळे आणि बांबूच्या बेटाची पाने पाण्यामध्ये पडून पाणी दूषितही होत आहे. तसेच बांबू बेटामुळे …

Read More »

बेळवट्टी ’महालक्ष्मी’तर्फे विद्यार्थी, गुणीजणांचा सत्कार

  बेळगाव : बेळवट्टी-बोकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 16 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनिमित्त विद्यार्थी व गुणीजणांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केल्यानंतर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लुमाणा नलावडे, नामदेव पाटील, पांडुरंग देसाई, दत्तू कांगुटकर, शिवाजी कांबळे यांच्या …

Read More »

सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : चव्हाट गल्ली येथील रहिवासी आणि सीमा बांधवांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सीमा सत्याग्रही, ॲड. किसनराव येळ्ळूरकर ( वय 86) यांचे दुपारी 2 वाजता दक्षता हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी 7 वाजता चव्हाट गल्ली येथील स्मशानभूमीत …

Read More »

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

बेळगाव : दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी हिंडलगा येथे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव म्हणाले, सेवा …

Read More »

शेतकर्‍यांनो लम्पी रोगाबद्दल आपल्या जनावरांची काळजी घ्या

  बेळगाव : अलिकडे जनावरांना लंम्पी रोगाची लक्षण जोरात सुरु असून तो सांसर्गिक रोग असल्याने झपाट्याने फैलावत आहे. ग्रामीण भागात थैमान घातल्याने चांगली जनावरे दगावत आहेत असे समजते. शहरी भागातही सुरु झाल्याने शेतकरी बंधूंनी आपल्या जनावरांची काळजी घेतल्यास लम्पी स्किनवर नक्कीच ताबा मिळवू शकतो. त्यासाठी आपला गोठा स्वच्छ ठेवणे, गोठ्यात …

Read More »

इंग्लंडमधील हिंदू मंदिराबाहेर 200 मुस्लिमांचे अल्लाहू अकबरचे नारे

  लंडन : लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा जमाव अल्लाहू अकबरचे नारे देतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. हे आंदोलक स्मेथविक परिसरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे जात होते. येथील सुरक्षा …

Read More »

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची उच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी

  मुंबई : पूर्व परवानगी मागूनही पालिकेने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, उच्च न्यायालयात उद्या सुनावणी …

Read More »

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात …

Read More »

सोयाबीनची तांबेऱ्यांने वाट लागली…

  उत्पादन घटले, दरातही घसरण.. संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे उत्पादन चांगलेच घटलेले दिसत आहे. दरात देखील मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल ४८०० रुपये आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचे बंपर पीक हाती येणार अशी आशा बाळगली …

Read More »

धावांचा डोंगर उभारूनही भारत पराभूत

  मोहाली : भारताच्या २०८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ केला. कर्णधार आरोन फिंच माघारी परतल्यानंतर कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांनी १० च्या सरासरीने धावा करताना १० षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. उमेश यादवने १२व्या षटकात दोन विकेट्स घेत सामना फिरवला. अक्षर पटेलने उपयुक्त गोलंदाजी करून भारताला विजयी मार्गावर …

Read More »