Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत उद्या होणारी सुनावणी आता 3 ऑगस्टला!

  नवी दिल्ली : शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र आता ही …

Read More »

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार

  मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ’मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये …

Read More »

क्रेडाई शिष्टमंडळाने घेतली जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट

  बेळगाव : क्रेडाई बेळगाव संस्थेच्या शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सर्वप्रथम बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजीव पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्यानंतर त्यांना क्रेडाईच्या …

Read More »

भारत-पाकिस्तान आज ‘महामुकाबला’; कॉमनवेल्थ स्पर्धेत भिडणार

  एजबॅस्टन : भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. 31) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबॅस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे …

Read More »

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीचं पथक घरी दाखल

  मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ईडी) पथक रविवारी (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. आज दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय …

Read More »

हदनाळमध्ये अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड

लाखो रुपयांचे नुकसान, घरांचा पंचनामा करण्याची मागणी कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. घरांचा पंचनामा अद्याप झालेला नसून यावर्षी तरी पारदर्शी पंचनामा होणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हदनाळातील संभाजी रामू शेटके, खंडू धोंडी पाटील, …

Read More »

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन उद्या

  बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आहे. वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाच्या कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर्स येथील पत्रकार भवन येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. दत्ता नाडगौडा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन …

Read More »

खानापूरात सहाय्यक कृषी अधिकारी मुल्ला यांचा निवृत्त निमित्त सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कृषी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला हे ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा कृषी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण होते. तर व्यासपीठावर सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला सपत्नीक, अधिकारी व्ही. जी. मुंचडी …

Read More »

भाजप युवा कार्यकर्ता नेट्टारू हत्येच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनेची निषेध फेरी व श्रध्दांजली

खानापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील भाजपचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनांनी खानापूरचे भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासुन शिवस्मारक चौकापर्यत निषेध फेरी काढली. यावेळी प्रवीण नेट्टारू यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, राज्याचे …

Read More »

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

  भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर बर्मिंगहम: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन …

Read More »