Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

पहिल्याच पावसात खानापूर-जांबोटी क्राॅस रस्त्यावर पाणी

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्यावर पाणी आल्याने येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाला व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने याची दखल घेऊन रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी सर्वथरातून तसेच शहरवासीयातुन होत आहे.जत-जांबोटी महामार्गावर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम …

Read More »

मराठा आरक्षण : सरकार चर्चा करायला तयार; सतेज पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक …

Read More »

कोल्हापूर : मराठ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न : शाहू छत्रपती महाराज

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सर्व समाजाला सोबत घेतलं पाहिजे. महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात मूक आंदोलन झालं. हा आवाज निश्चित मुंबईपर्यंत जाईल. मराठा समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यातील ४८ खासदारांसह राज्य सरकारने हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवायला हवा, अशी अपेक्षा शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापुरात व्यक्त …

Read More »

बेळगावात विहिंप-बजरंग दलातर्फे औषधी काढ्याचे वाटप

बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम …

Read More »

जायंट्स मेनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

बेळगाव : कोरोनामुळे जनतेला ऑक्सिजनचे महत्त्व कळाले असून गेल्या वर्षभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.नैसर्गिकरित्या प्राणवायू तयार करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे असून दरवर्षी जायंट्सच्या माध्यमातून हे कार्य चालू असून ते अभिनंदनीय आहे, असे उदगार दुग्ध व्यावसायिक शरद पाटील यांनी काढले.यावर्षी जायंट्स मेनच्यावतीने मार्कंडेय नगर येथे …

Read More »

डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला 21 रोजी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा …

Read More »

हडलगे रोपवाटीकेमध्ये लाखो रोपे तयार

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे वनविभागाकडून अवाहन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी रस्त्यालगत हडलगे घटप्रभा नदि बंधाऱ्यानजीक असणाऱ्या शासनाच्या रोपवाटीकेमध्ये विविध प्रकारची लाखो रोपे तयार करण्यात आली असून अत्यल्प किमतीत रोपे विक्री केली जात आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल हणमंतराव जाधव यांनी केले आहे.गडहिंग्लज उपविभागात येणाऱ्या या रोपवाटीकेमध्ये …

Read More »

पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित

मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच …

Read More »

कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!

रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …

Read More »

कोरोना वाढीचा आलेख कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. या तालुक्यातील रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अधिक जाणवते तरीही अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी नाऊमेद न होता या तालुक्यांसमवेत जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील वाढत्या …

Read More »