संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर घटक काॅंग्रेसच्या वतीने आझादी का अमृतमहोत्सव निमित्त गावातील प्रमुख मार्गे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. बोलो भारत माता की जयच्या जयघोषाना देत बाईक रॅली मार्गाक्रम होताना दिसली. बाईक रॅलीला माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आणि संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी यांचे …
Read More »हर घर तिरंगा अभियानात साई इंटरप्राईजेसचे योगदान
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी येथील साई इंटरप्राईजेसने हर घर तिरंगा अभियानात २५०० तिरंगा ध्वजांची निर्मिती करुन आपला सहभाग दर्शविला आहे. भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा आझादी का अमृतमहोत्सव म्हणून देशभर साजरा केला जात आहे. आझादी का अमृतमहोत्सव सोहळा हर घर तिरंगा फडकावून उत्साही वातावरणात साजरा करण्याचे …
Read More »संकेश्वरात वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर एपीएमसी व्यापारी संकुलातील वाळके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे शानदार उद्घाटन युवानेते पवन कत्ती यांनी फित सोडून केले. उपस्थितांचे स्वागत वाळके कन्स्ट्रक्शनचे सिव्हील इंजिनिअर ॲण्ड काॅन्ट्रॅक्टर सुखदेव वाळके यांनी केले. यावेळी आर. एम. पाटील, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उद्योजक इरण्णा झोंड, रमेश सुर्यवंशी, शंकरराव हेगडे, …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकारांचे खड्डे बुजवून श्रमदान!
बेळगाव : स्वातंत्र्योत्सवाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव पत्रकार संघाने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खड्डे बुजवून श्रमदान केले व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. बेळगाव शहर स्मार्ट सिटी होत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचीच कामे रखडली आहेत. येथे खड्डे पडून अनेक वाहनधारक जखमी झाले आहेत. ही …
Read More »इजिप्तमधील चर्चमध्ये अग्नितांडव : ४१ जणांचा मृत्यू, १४ जखमी
इजिप्तमधील गिझा शहरात आज (दि.१४) एका चर्चमध्ये लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. इम्बाबा परिसरातील कॉप्टिक अबू सिफिन चर्चमध्ये पाच हजारांहून अधिक जण रविवारच्या प्रार्थेनेनिमित्त जमले होते. …
Read More »आझादी का अमृतमहोत्सव : केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात बुद्धीबळ स्पर्धा
बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केपीटीसीएल, बेळगाव यांच्यावतीने केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला बुद्धीबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा अर्बिटर म्हणून सक्षम जाधव यांनी काम पाहिले. या स्पर्धेत दिनेश भिर्डे यांनी पहिला क्रमांक, शितल सनदी यांनी दुसरा तर संजीव हमन्नवर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला. उद्या सोमवार दिनांक …
Read More »शिंदे सरकारचे खाते वाटप जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे गृह तसेच अर्थमंत्रालयाची जबाबदारी
मुंबई: राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृह तसेच अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीसांकडे आल्याचं दिसतंय. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन तसेच नगरविकास खाते आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीसांकडे गृह मंत्रालय, अर्थ …
Read More »शिक्षणातून सामाजिक विकास शक्य : विठ्ठल हलगेकर
पीयूसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत खानापूर : विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उच्च कामगिरी करून समाज सुधारावा,शिक्षणाने त्याग, प्रेम, सामाजिक चिंता आणि नैतिकता शिकवली पाहिजे. पदापेक्षा माणसासाठी जे चांगले आहे ती म्हणजे माणुसकी. कठोर परिश्रमाने यश मिळविता येते हा जीवनानुभव आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दीपस्तंभ आहे, असे विचार …
Read More »खानापूर नगरपंचायतीच्या नुतन ध्वजस्तंभाचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरंपचायत कार्यालयासमोर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नुतन ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली. त्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन नुकताच करण्यात आले. यावेळी नगरपंचायती चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत केले. त्यानंतर नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते नुतन ध्वजस्तंभाचे फित कापून उद्घाटन करण्यात …
Read More »महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अत्रेंनी केलेले कार्य अतुलनीय : कृष्णा शहापूरकर
पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे यांची 124 वी जयंती बेळगाव : आचार्य अत्रे यांनी साहित्य, रंगभूमी, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही, असे उद्गार जिल्हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta