Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्मारकात साधेपणाने साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर …

Read More »

भाजप कार्यालयाजवळ आढळले 51 क्रूड बॉम्ब

कोलकाता : कोलकात्याच्या हेस्टिंग्ज क्रॉसिंग परिसरातील भाजप कार्यालयाजवळ 51 क्रूड बॉम्ब (देशी बॉम्ब) आढळून आले आहेत. हे सर्व बॉम्ब एका पोत्यामध्ये होते. याबाबतची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बॉम्ब निकामी केले.या परिसरात बॉम्ब ठेवण्याचा उद्देश काय आहे, ते कोणी ठेवले, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. …

Read More »

मृणाल हेब्बाळकर व मित्रमंडळींकडून गणेशपुर स्मशानभूमीत साफसफाई

बेळगाव : सध्या देशात व राज्यात कोरोनासारख्या रोगराईने हैदोस घातला असून सर्वसामान्य जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुद्धा या कोरोना महामारीत आपल्या ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये कोविड आयसोलेशन किट देऊन जनतेच्या पाठीशी आरोग्य लक्ष्मी या रूपाने खंबीर उभे राहून जनतेची …

Read More »

टॉवर नेटवर्कअभावी पारगडवाशीयांची गैरसोय…

ईसापूर, पारगड, वाघोत्रे भागांतील ग्रामस्थ हैराण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होऊन त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क …

Read More »

नगरसेवक बाळासाहेब हळदणकर रुग्णांसाठी ठरले देवदूत…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन अनेकदा येथील कोविड रुग्णांसाठी रोजच्या रोज एकवेळचे जेवण देऊन येथील रुग्णांची सेवा करण्याचे कार्य नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केले आहे. जनसेवा हीं ईश्वरसेवा मानून आपल्या लोकांसाठी नेहमी ते सहकार्य करतं आहेत. लोकांना मास्क वाटप, गरजूना साहित्य वाटप, तसेच रुग्णांचे मनोबल …

Read More »

रेडेकर रुग्णालय येथे माजी सैनिकांना सीजीएचएस दराने उपचार होणार…

गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : सैनिक हा आपल्या देशाचा कणा आहे. तो आपले कर्तव्य बजावत सीमेवर अखंडपणे उभा असतो. अश्या या जवानाला आरोग्यविषयक अडचणी येऊ नये यांसाठी आता आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल भागातील माजी सैनिकांसाठी कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज येथे सीजीएचएस दराने उपचार केले जाणार आहेत. या भागातील जवानाला …

Read More »

अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ गावात, पत्नीने कट रचून तिच्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात पतीचा अडसर निर्माण झाल्याने त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील मुगलीहाळ …

Read More »

चार दिवसांपासून घरात आजारी एकाकी असलेल्या व्यक्तीला केले जिल्हा रुग्णालयात दाखल

बेळगाव : मागील चार दिवसांपासून घरात अतिशय आजारी असलेल्या एका व्यक्तीला पोलिस आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले बेळगाव येथील, टिळकवाडी येथील सावरकर रोडवरील शिवाजी कॉलनीत राहणारे विश्वनाथ गायचरे (वय ५६) हे गेल्या चार दिवसांपासून आपल्या भाड्याच्या घरातून बाहेर आले नव्हते. …

Read More »

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प …

Read More »

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …

Read More »