Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित

आ. श्रीमंत पाटील ः ऐनापूर, उगार, शिरगुप्पीसह विविध भागांत विधानपरिषदेचा प्रचार अथणी (प्रतिनिधी) : गेल्या आठ वर्षांत भाजप सरकारने देशाचा विकास साधला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गंगा वहात आहे. याच धर्तीवर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री व कागवाडचे आ. …

Read More »

कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन बेळगाव यांच्यावतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन!

बेळगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनी 6 जून रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथील मूर्तीस कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार श्री. मनोहर कडोलकर, मराठा बेळगांव जिल्हा अध्यक्ष कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन प्रमुख श्री. वैभव विलास कदम, …

Read More »

अभिनयाचे ‘वेड’ आता पंचाहत्तरीत…  

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ४ जून रोजी  ७५ वर्षांचे झाले आहेत, त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला. वयाच्या पंचाहत्तरीत सुद्धा त्यांचा उत्साह अफाट आहे. वेड चित्रपटा संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली. अशोक सराफ म्हणाले, जेव्हा …

Read More »

सौंदलगा येथे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण

सौंदलगा : पर्यावरण दिनानिमित्त पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, वीरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा शितोळे यांनी सर्वांचे स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या दृष्टिकोनातूनच आम्ही आज चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण करणार आहोत. आजपर्यंत …

Read More »

शिव विचारांवर शासनाचे कार्य सुरु; शिव विचारांचे पाईक होऊया : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी : पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापूर (जिमाका) : शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण पाईक होऊया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; द्रमुकेच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढचे नव्हे तर, हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान करत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली. त्यांच्या या विधानानंतर आता देशात आणखी एका …

Read More »

जिथे सन्मान मिळत नाही, बंधने लादली जातात तिथे थांबायचे नसते; संभाजीराजेंचे सूचक वक्तव्य

रायगड : स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी आगामी काळात आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करणार आहे, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अठ्ठेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी केली. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शहाजीराजे यांच्या काळातील ऐतिहासिक दाखले देत सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. स्वराज्य निर्माण …

Read More »

शिवरायांची तत्वे युवकांना प्रेरणादायी

बाबासाहेब खांबे : शिवसेनेतर्फे शिवराज्यभिषेक दिन निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या काळात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य केले होते. त्यांच्या अनेक मार्गदर्शक तत्वांचा आजही वापर केला जात आहे. त्यामुळे हीच तत्वे आज युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख …

Read More »

रायचूरात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू; कुटुंबांना 5 लाख भरपाई : मुख्यमंत्री

बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले …

Read More »

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची खास रणनीती; आमदारांवर शिवसैनिक नजर ठेवणार

मुंबई : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी एका एका आमदाराचं मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. …

Read More »