लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊच्या घरच्या मैदानावर एलएसजी संघाचा ९८ धावांनी मोठा पराभव केला. केकेआरने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १५० धावाही करू शकला नाही. लखनऊची फलंदाजी बाजू फेल ठरल्याने संघ १३७ धावांवरच ऑल आऊट झाला. संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची खेळी मार्कस स्टॉयनिसने केली. त्याच्याव्यतिरिक्त …
Read More »कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल : आबासाहेब दळवी
खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून …
Read More »कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली
कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …
Read More »मोदी सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या …
Read More »लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भाजपाला रोखा
ॲड. अविनाश कट्टी; ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : देशात भाजपा सत्तेवर आल्यास भारतीय घटना बदलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि ओबीसीवर अन्याय होणार आहे. शिवाय भारतीय लोकशाही आणि घटना धोक्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया …
Read More »देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा
नवी दिल्ली : हवामान खात्याने देशातील ७ राज्यांमध्ये पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसांनंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. …
Read More »फॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने मतदान जनजागृती
बेळगाव : लिंगराज कॉलेजच्या कॅम्पस मधील केएलई संस्थेच्या जलतरण तलाव व फॅशनेट जलतरण स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी कॉलेजच्या आवारात व परिसरात मतदान जनजागृती रॅली करीत जनतेला शंभर टक्के मतदान करा असा संदेश देण्यात आला. प्रशासनाच्यावतीने स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांत यापूर्वी जागृती करण्यात आली आहे, आज रविवार तारीख 5 …
Read More »बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवण्णा यांना एसआयटीने घेतले ताब्यात
बंगळूर : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएस पक्षाचे नेते एचडी रेवण्णा यांना आज ( दि. ४) कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांनी अटक केली. बंगळुर केआर नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दरम्यान, कथित सेक्स …
Read More »काँग्रेसचे पैसे वाटणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले!
गोकाक : गोकाकमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि टीमकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेली रक्कम भाजपा कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गोकाक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासाठी पैसे वाटप करण्यास आलेल्या पाच जणांना भाजप समर्थकांनी रंगेहात पकडून …
Read More »खानापूरात समितीचा झंझावात; निरंजन सरदेसाई यांची भव्य प्रचार फेरी
खानापूर : लोकसभा निवडणुक मराठी भाषिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे मतदारांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली ताकद दाखवून द्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी खानापूर शहरात भव्य प्रचार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta