Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ उद्या

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8-00 वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. 19 व्या साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक व युवा नेते आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती आर. …

Read More »

ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे हेलपाटे; अपुऱ्या मजुरांचा शेतकऱ्यांना फटका

  कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या कार्यालयाकडे हेलपाटे घालून अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साखर कारखान्याने केलेला अपुरा मजुरांचा पुरवठा यामुळे बहुतांशी शेतकरी हे ऊसतोडीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांच्या उसांना तुरे फुटले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस वाळत आहे. तरीदेखील कारखाना ऊसतोडणी देऊन शेतकऱ्यांची …

Read More »

…आता आरोग्य शिबिरावरही प्रशासनाची वक्रदृष्टी!

  खानापूर : शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आयोजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत संताप व्यक्त …

Read More »

खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल : एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, …

Read More »

मराठी मतदार याद्यासंदर्भात युवा समिती शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे बेळगावमध्ये मराठी मतदार याद्या पुरवाव्या यासाठी तक्रार अर्ज नोंदवण्यात आला होता, त्याला अनुसरून आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकाऱ्यांना बोलवून घेऊन मराठी मतदार याद्या या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या असून त्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत अशी माहिती दिली. यावेळी …

Read More »

दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही : एसपी गुळेद

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील दलितांवर कोणत्याही कारणास्तव अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. बेळगाव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित दलित तक्रार निवारण सभेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी संविधान प्रस्तावनेचा वाचन करून केले. यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही कारणास्तव दलितांवर अन्याय होऊ …

Read More »

लोकसभा निवडणूक आपण लढवणार नाही : प्रकाश हुक्केरी

  बेळगाव : मागच्या वेळी मी मंत्री असताना लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून मंत्रिपद गमावले. आता मी विधानसभेचा सदस्य आहे. आता मी लोकसभेची निवडणूक फुटबॉल म्हणवून लढवणार नाही, असे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले. चिक्कोडी तालुक्यातील केरुर गावात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिक्षकांच्या सेवेसाठी …

Read More »

संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून मोठी ऑफर

  कोल्हापूर/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही. …

Read More »

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना मोठे ‘गिफ्ट’! आयुष्यमान भारतचे मिळाले कवच

  नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी बजेटमध्ये गुडन्यूज आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच …

Read More »

धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत, आम्ही घराणेशाही हद्दपार केली; निर्मला सीतारामण यांची जोरदार टोलेबाजी

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2024-25साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. धर्मनिरपेक्षता आमच्या कृतीत आहे. आम्ही घराणेशाही दूर केली. आमच्याकडे पारदर्शिकता आहे. सामाजिक आर्थिक बदल व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला शेतकऱ्यांसाठी …

Read More »