ग्रामविकास मंत्र्यांचे अध्यक्षाना पत्र बंगळूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अनिवार्यपणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षाना पत्र लिहून माहिती दिली आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विविध …
Read More »शहराच्या उत्तर-पश्चिम भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. १८ रोजी शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, केएलई परिसर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसी रोड, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, …
Read More »५ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन उद्या
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्यावतीने रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी मराठा मंदिर येथे पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक कृष्णांत खोत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर दुसऱ्या …
Read More »मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे : रणजित चौगुले
बेळगाव : साहित्य संमेलन हे बेळगावातील एक केंद्रबिंदू निर्माण करणारा भाग आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलने ही ऊर्जेचे केंद्रे बनत आहे. बेळगाव येथील मराठी साहित्य संस्कृती जतन करण्याचे कार्य येथील अतिशय जीव तोडून करण्याचे कार्य मराठी भाषेपर्यंत असतात त्याच्यामध्ये मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन …
Read More »समिती शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्याधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगाव विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे यांची भेट घेऊन महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलाविण्यात आलेल्या आगामी 21 रोजी विशेष आधिवेशनादरम्यान सीमाप्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची होणारी बैठक, शिनोळी येथे नेमण्यात येणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात …
Read More »प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. पीटीआयने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ साठी या दोघांना …
Read More »बेळगाव ते अयोध्या विशेष ट्रेनचे अयोध्येकडे प्रयाण
बेळगाव : बेळगाव -अयोध्या -बेळगाव या भारतीय रेल्वेच्या विशेष अयोध्या ट्रेनचे बेळगावात भव्य स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापन सोहळ्यानंतर राम भक्तासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अयोध्या स्पेशल ट्रेनचे आज अयोध्येकडे प्रस्थान झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे …
Read More »‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली : आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. जागरणने दिलेल्या …
Read More »बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात तरुणाची हत्या
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील होसुर गावात शुक्रवारी सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. मंजू कोलकार असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. वकुंद गावातील मंजू आपल्या मित्रासोबत बहिणीला औषध देण्यासाठी होसुर येथे गेला होता. खून मित्रानेच केल्याचा संशय असून मुरुगोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास …
Read More »११४ कोटींच्या घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये विरोधकाची भूमिका निभावणारे तथा माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साधारण ११४ कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta