Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!

  बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …

Read More »

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता

  बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून …

Read More »

निपाणी-पंढरपूर माघवारी दिंडी सोहळा

  निपाणी (वार्ता) : श्री. विठू माऊली पायी माघवारी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले. श्रीमंत दादाराजे सरकार यांच्या हस्ते पालखीमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तुळशी वृंदावन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण …

Read More »

राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराबद्दल डॉ. मुजावर यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. मुजावर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त विविध संघ, संस्था, ग्रामपंचायत आणि बेनाडी ग्रामस्थातर्फे …

Read More »

अखंड महाराष्ट्राचा लढा सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटी

  गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीतामधून १८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी …

Read More »

डोंगराळ व दुर्गम चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

  चंदगड येथील विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण कोल्हापूर (जिमाका) : चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे 850 कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी 5 कोटीचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी 5-5 कोटींचा निधी …

Read More »

राज्यातील कावेरी-कृष्णासह 12 नद्यांचे पाणी पिण्यायोग्य नाही!

  बंगळुरू : कावेरी आणि कृष्णासह 12 नद्या पिण्यायोग्य नाहीत अर्कावती, काबिनी आणि शिंशा नद्यांचे पाणी वापरासाठी अयोग्य आहे. कावेरी, कृष्णा यासह राज्यातील नद्यांचे पाणी पिण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12 नद्यांच्या विविध भागांतील पाणी गोळा करून केलेल्या चाचणी अहवालाचा विचार केल्यास ही स्थिती स्पष्ट …

Read More »

उत्तर मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांचे आ. राजू सेठ यांना निवेदन

  बेळगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन त्यांना यावर्षी मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत प्रश्न विचारले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय कोडगनूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. आपल्या माहितीप्रमाणे मतदारसंघाच्या संदर्भात एकही विकासकामे सुरू झालेली नाहीत, आमदार झाल्यानंतर …

Read More »

बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेच्यावतीने विशेष सन्मान

  हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती …

Read More »

इंडिया आघाडीला चौथा धक्का; ‘आप’ पंजाब, चंदीगडमध्ये स्वतंत्र लढणार

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील काँग्रेसवर नाराज झाले आहेत. केजरीवाल यांनी चंदीगड आणि पंजाब येथे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत आघाडी करणार नसल्याची …

Read More »