निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा आवश्यक नाही. पाणी मीटर हे हवेच्या दाबाने फिरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक पाणी बील आकारणी बाबतीत तक्रार करीत आहेत. पण संबंधित त्या बाबतीत लक्ष देत नाहीत. परिणामी हजारोंच्या पटीत अनेकांना पाणी बील आल्याने नागरीक त्रस्त आहेत. याशिवाय पाणीपुरवठा …
Read More »शिक्षक दाम्पत्याकडून विद्यामंदिर शाळेला २५ बेंचची देणगी
निपाणी (वार्ता) : चौगुले दाम्पत्य शिक्षक येथील विद्यामंदिर शाळेला एक लाख रुपये किमतीचे २५ बेंच प्रदान केले. नामदेव चौगुले व अपूर्वा चौगुले यांनी प्रजासत्ताक दिनी बेंच प्रदान करून दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. नामदेव चौगुले हे सध्या अर्जुनी येथील शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक तर त्यांच्या पत्नी अपूर्वा चौगुले या २५ …
Read More »‘लक्ष्मी वेंकटेश’ क्रेडिट सौहार्दची निवडणूक बिनविरोध
निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत शामराव मानवी यांनी स्थापन केलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश क्रेडिट संवर्धन संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षपदी धनंजय देशपांडे तर उपाध्यक्षपदी शरयू मानवी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी येथील लेखा परीक्षण विभागाचे उपनिर्देशक सतीश आप्पाजीगोळ होते. यावेळी संचालकपदी अभय देशपांडे, शंतनू मानवी, …
Read More »नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांनी नाकारला
बेळगाव : व्यावसायिक नामफलकामध्ये 60% कन्नड भाषेचा वापर करण्यासंदर्भातील अध्यादेश कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी नाकारला आहे. काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कायदा संमत करून अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र सदर अध्यादेशाला विधानसभेत मंजुरी मिळायला हवी असे कारण देत राज्यपालांनी परवानगी नाकारली असल्यामुळे सिद्धरामय्या सरकार आणि राजभवनातील मतभेद चव्हाट्यावर …
Read More »सौहार्द परंपरा अभियानातून एकतेचा नारा
महात्मा गांधी हौतात्म्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अभियान बेळगाव : देशात शांतता आणि सद्भावना नांदायची असेल तर सर्व धर्मांनी एकोप्याने राहायला हवे, असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी व्यक्त केले. येथील कन्नड साहित्य भवनात मंगळवारी सौहार्द कर्नाटक वेदिकेतर्फे महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आयोजित मानव साखळी सभेला त्यांनी संबोधित केले. …
Read More »महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर सहमती
जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जवळपास 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उरलेल्या 8 जागांवरून तिढा कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या समावेशामुळे आता मविआमध्ये तिढा वाढणार की लवकर सुटणार याबाबत चर्चा …
Read More »तब्बल तीस वर्षांनी भेटले मराठा मंडळच्या पॉलिटेक्निकचे वर्गमित्र
बेळगाव : येथील मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या १९९३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी संपन्न झाला. तब्बल तीस वर्षांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, कोल्हापूर व बेळगाव येथून आलेले हे विद्यार्थी एकमेकांना भेटले. प्रथम संपूर्ण कॉलेज परिसर फिरून जुन्या वर्गखोल्या, प्रॅक्टिकल हॉल, लायब्ररीला भेट दिली.त्यानंतर झालेल्या एका …
Read More »ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं …
Read More »पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन
सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर …
Read More »घटस्फोटित पत्नी व प्रियकराचा नराधमाकडून खून
अथणी : लग्नाच्या काही दिवसांनी पत्नीला घटस्फोट दिलेल्या पत्नीचा व तीच्या प्रियकराचा एका नराधमाने खून केला. सदर घटना अथणी तालुक्यात घडली आहे. ही घटना अथणी तालुक्यातील कोकतनूर येथील यल्लम्मवाडी सावलगी रोडजवळ घडली आहे. येथील याशीन (21) आणि हीना (19) यांची हत्या करण्यात आली. तौफिक (28) असे खून करणाऱ्या आरोपीचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta