Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

कर्णबधीर, मतिमंद मुलांसोबत साजरा केला मुलींचा वाढदिवस; स्नेहभोजनाचीही मेजवानी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संगीता शिवानंद चिक्कमठ त्यांच्या दोन्ही मुली अंकिता व अर्पिता यांचा वाढदिवस कर्णबधीर मुलांसोबत साजरा करत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. निपाणीतील सावंत कॉलनीतील नितीनकुमार कदम कर्णबधीर विद्यालय येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नामदेव चौगुले हे होते. …

Read More »

विद्यार्थ्यांच्या बस सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यातील पुलारकोप्पा व परिसरातील गावातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बस व्यवस्था करावी, या मागणीसाठी कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सोमवारी शहर, मध्यवर्ती बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली. जिल्ह्यातील बैलहोंगल व खानापुर तालुक्यातील गावातून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक शहरात ये-जा करतात. …

Read More »

मध्य प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

  नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या …

Read More »

दौलत (अथर्व)च्या महारोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद; मानसिंग खोराटे

  चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता अथर्वच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी दौलत कारखाना कार्यस्थळावर घेण्यात आला. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन मानसिंग खोराटे, सुनिल गुट्टे, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मा.राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील, ऍड. संतोष मळवीकर, शांतारामबापू पाटील, सचिन बलाळ, नामदेव पाटील …

Read More »

महाराष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बस पास; पालकमंत्री जारकीहोळींचे प्रयत्न

  निपाणी (वार्ता) : गेल्या काही महिन्यापासून निपाणी ते कोल्हापूरसह कर्नाटक राज्य सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गावात डिग्री व डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे बस पास देणे निपाणी आगाराने बंद केले होते. हे बस पास सुरू करण्याची मागणी ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशनने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेची बुधवारी निपाणीत मिरवणूक

  निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्या भिषेक सोहळा वर्ष व विश्व हिंदू परिषदेची षष्ठीपुर्ती वर्षानिमित्त बजरंग दलातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण रथ यात्रेचे नियोजन करण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासना रूढ भव्य मिरवणूक बुधवारी (ता.११) दुपारी ४ वाजता बस स्थानकाजवळील मानवी …

Read More »

1 नोव्हेंबरच्या सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा

  समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील हे होते. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावर प्रांतरचना झाली. त्यावेळी मुंबई प्रांतातील काही मराठी बहुल भाग हा कर्नाटकात डांबण्यात …

Read More »

विराट-राहुलची जिगरबाज खेळी! भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 गड्यांनी विजय

  चेन्नई : विराट कोहली (115 चेंडूत 85) आणि केएल राहुल (115 चेंडूत नाबाद 97) यांच्या झुंझार खेळीच्या जोरावर भारताने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कांगारूंच्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर खाते न …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:00 वा.मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती सदस्यांनी वेळेवर हजर रहावे, असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होत आहे त्यामुळे या बैठकीत …

Read More »

राजू शेट्टी यांच्या मोर्चात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर रहावे

  बेळगाव : ऊस उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून ऊसाला एफआरपीसह योग्य भाव तसेच बेळगाव, खानापूर तालूका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, विकासासाठी पीकाऊ जमीनींचे भूसंपादन त्वरित थांबवून पडिक जमीनीतून विकास साधत अल्पभूधारक शेतकरी वाचवावा, शेतकऱ्यांची पीकं वाचवण्यासाठी त्यांच्या शेतातील कुपनलिकाना निरंतर विजपुरवठा करावा यासह इतर मुख्य मागण्यांसाठी सोमवार …

Read More »