Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

पास्टोली गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्याजवळील पास्तोली गावात एका ३८ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून कोल्हापुरात पळ काढला, अशी फिर्याद मुलीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी पोलिसांत दिली. या संदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार, भीमगड अभयारण्यातील पास्तोली गावातील शाहू गावडे या नराधमाने काही दिवसांपूर्वी मुलीवर अत्याचार केला होता. शाहू गावडे याच्याविरुद्ध खानापूर …

Read More »

पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या

  दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …

Read More »

निपाणीतील युवकाचा भुदरगड येथे खून; आर्थिक व्यवहारातून खुनाचा संशय

  निपाणी (वार्ता) : येथील युवकाला घरातून बोलावून घेऊन जाऊन किल्ले भुदरगड येथे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.३) सकाळी उघडकीस आली. राहुल शिवाप्पा सुभानगोळ (वय ३२ रा. मुळ गाव मसोबा हिटणी ता. हुक्केरी, सध्या रा. हौसाबाई कॉलनी साखरवाडी, निपाणी) असे या युवकाचे नाव आहे. या खुनामध्ये मुंबई आणि निपाणी येथील …

Read More »

केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते : तेलंगणांमध्ये पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट

  हैदराबाद : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हायचे होते, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,”तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या कट्टर …

Read More »

संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …

Read More »

“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा

  नवी दिल्ली : गेल्या आठवड्याभरापासून खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण चर्चेत आलं आहे. कॅनडामध्ये झालेल्या या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी थेट देशाच्या संसदेत केला होता. त्यावरून द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. आत्तापर्यंत दोन्ही देशांनी एकमेकांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली …

Read More »

दिल्ली -बेळगाव विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

  बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्तीचे अभियान

  बेळगाव : स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे ओळखून, शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण जग हे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे. त्याच्या दुष्परिणामाची कल्पना विद्यार्थ्यांना बाल वयापासूनच व्हावी व पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा …

Read More »

नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची संख्या 31 वर

  नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल रात्री चार मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. यासह, या रुग्णालयातील मृत्यूची संख्या ४८ तासांत ३१ वर पोहोचली आहे, अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ने मंगळवारी दिली. मराठवाड्यातील प्रमुख शहर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही दुर्घटना घडली. एकूण मृतांमध्ये १६ नवजात …

Read More »

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात २४ तासांत १४ मृत्यू

  छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व …

Read More »