Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट!

  मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा धमकीचा फोन आला आहे. मुंबई पोलीस कंट्रोलला धमकीचा फोन आला आहे. मुंबईत काही लोक बॉम्ब बनवत असून आणि हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती एका निनावी व्यक्तीने कंट्रोल रूमला फोन करून दिली. यानंतर यंत्रणा हा अलर्ट मोडवर आल्या आणि या फोननंतर …

Read More »

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर, तीन आठवड्यांनी होणार सुनावणी

  नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. तीन आठवड्यांनी शिवसेना पक्ष, चिन्हाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातील याचिकेवर आज सु्प्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही. यावर तीन …

Read More »

मानव जातीच्या कल्याणासाठी पर्युषणपर्व

  उत्तम पाटील : बोरगाव येथे पर्युषण पर्वास प्रारंभ निपाणी (वार्ता) : चातुर्मास पर्वाला जैन धर्मात मोठे महत्त्व आहे. या चातुर्मास काळात प्राणी हिंसा टाळणे व समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी विविध विधान व नोपी केली जाते. तसेच पर्युषणपर्व काळात १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व नोपी केली जाते. समस्त मानव …

Read More »

कुर्ली हायस्कूलमध्ये व्हॉलीबॉल संघ खेळाडूसह पालकांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयाची चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातून विभागीय व्हॉलीबॉलस्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल विजेत्या संघातील खेळाडू व त्यांचे पालक यांचा सत्कार कार्यक्रम सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.बेंगळुरू येथील आयबीएम कंपनीचे सिनिअर अभियंता सुभाष निकाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. …

Read More »

बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.२८ कोटीचा नफा

  अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर निपाणी (वार्ता) : शासकीय अडचणीमुळे काही वर्षांपूर्वी बंद पडत असलेल्या बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून …

Read More »

श्री मळेकरणी संस्थेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण

  बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित उचगाव सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव देसाई हे होते. श्री मळेकरणी देवी फोटो पूजन व्हा. चेअरमन श्री. अनिल पावशे यांनी केले. दीपप्रज्वलन माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, सुरेश …

Read More »

पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केला चवाट गल्लीच्या कार्यकर्त्यांशी संवाद

  बेळगाव : गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी चवाट गल्लीसह संवेदनशील भागाची पाहणी केली. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संवाद साधताना अनेक महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनील जाधव, आनंद आपटेकर, विनायक पवार, अनंत बामणे, सुधीर धामणेकरसह स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तेथील …

Read More »

पतीसोबत भाजी विक्रीसाठी आठवडा बाजारात आलेल्या पत्नीचे अपहरण; गडहिंग्लज तालुक्यात खळबळ

  कोल्हापूर : आठवडा बाजारासाठी भाजीपाला विक्रीसाठी पतीसोबत आलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या समोरील रोडवर रविवारी (17 सप्टेंबर) पहाटे पावणे सहाच्या सुमारारास ही अपहरणाची घटना घडली. लता लक्ष्मण नवलगुंदे (वय 30, रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे त्या …

Read More »

गणरायाच्या स्वागतासाठी लगबग; बाजारात गर्दी

  बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपल्याने उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती. विशेषत: सजावट, आरास आणि पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारात गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे गणेशोत्सव दारात खरेदी जोरात असे चित्र पाहावयास मिळाले. लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली …

Read More »

कित्तूरजवळ युवकाची निर्घृण हत्या!

  कित्तूर : कित्तूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिगडोळी गावात रात्री एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. विजय रामचंद्र अरेर (३२ वर्षे) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून त्याचे व कल्लाप्पा सदेप्पा क्यातनावर (४८ वर्षे) यांच्यात भांडण झाले आणि मद्यधुंद अवस्थेत विजय अरेर याने मारामारी करून कल्लाप्पा …

Read More »