खानापूर : खानापूरहून कुंभर्डाकडे जाणारी केएसआरटीसी बस पडळवाडी वळणावर झाडापासून बचाव करण्यासाठी गेली असता नाल्यात पडल्याची घटना काल सायंकाळी घडली. या रस्त्याच्या वळणावर एक झाड येते. या झाडाला धडकू नये म्हणून केएसआरटीसी बस चालकाने बस नाल्यात खाली उतरवली. सुदैवाने बसमधील कोणीही जखमी झाले नाही. नंतर सर्व प्रवासी इतर व्यवस्था …
Read More »बैलूर व्हाया उचवडे बेळगाव बससेवेची निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर व उचवडे ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव केएसआरटीसी विभागाचे अधिकारी नायक यांची भेट घेऊन बैलूर व्हाया उचवडे अशी बस सेवा बेळगाव आगारातून सकाळी ८ वाजता व दुपारी ११ वाजता. आणि सायंकाळी ५ वाजता सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात …
Read More »जांबोटी भागातील गावाना गावोगावी रेशन वाटप करण्याची आम आदमीची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. …
Read More »खानापूर तालुका समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्गावर ठिय्या आंदोलन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …
Read More »प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …
Read More »खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे …
Read More »सातनाळी, माचाळी गावच्या पुलावर चार फुट पाणी, गावाला बेटाचे स्वरूप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात. याकडे संबंधित तालुक्याच्या …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची व्यापक बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने कस्तुरीरंगन अहवालाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta