Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

देवराईत मोफत पाणी पुरवठा

खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) परिसरातील गावाना पाण्याची टंचाई भासु नये. यासाठी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी आपले आजोबा पैगंबरवासी “अब्दुल रहीमान इनामदार” यांच्या स्मरणार्थ देवराई क्षेत्राजवळील परिसरात येणाऱ्या सर्व गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे अनावरण केले.बुधवारी दि. ९ रोजी मोफत पाहणी पुरवठ्याचा शुभारंभ केला.यावेळी बोलताना काँग्रेस नेते …

Read More »

जत-जांबोटी महामार्गावरील खानापूरात डांबरीकरण निकृष्ठ

खानापूर (प्रतिनिधी) : जत जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.मात्र कोरोनाच्या महामारीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तसचे लोकप्रतिनिधी कामाची पाहणी न केल्याने संबंधित कंत्राटदारानी या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केले आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीचा फायदा …

Read More »

मलप्रभा नदीघाटजवळील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील हिंदू समाजासाठी मलप्रभा नदीघाटावरील ब्रीजजवळ स्मशानभूमी निर्माण करावी. अशा मागणीचे निवेदन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांना खानापूर नगरवासीयांच्यावतीने नुकताच देण्यात आले आहे.खानापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे नविन एक स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी होत होती. यासाठी नगरपंचायतीकडे निधीही मंजूर आहे परंतु निधी दुसरीकडे …

Read More »

श्री महालक्ष्मी कोविड सेंटरकडून बिदरभावीत कोरोना औषधाचे मोफत वाटप

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे भितीचे सावट पसरले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपच्या व लैला शुगर फॅक्टरीच्या सौजन्याने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिदरभावी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा. यासाठी कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.यावेळी …

Read More »

खानापूर- रामनगर रस्त्याचे काम त्वरित करावे

खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना …

Read More »

खानापूर श्री महालक्ष्मी कोविड सेंटरला खा. कडाडी यांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सोमवारी दि. ७ रोजी भेट देऊन पाहणी केली. व त्याबद्दल एक तास चर्चा केली.यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री …

Read More »

खानापूर ता. प. कार्यालयात रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास …

Read More »

खानापूर तीन दिवसाच्या लाॅकडाऊननंतर गजबजले

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनीएकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव …

Read More »

शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्मारकात साधेपणाने साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर …

Read More »

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …

Read More »