Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

खानापूर मतदारसंघात मतदान शांततेत प्रारंभ

  खानापूर : कर्नाटक राज्या विधानसभा निवडणूक खानापूर मतदारसंघात बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. तालुक्यातील २५५ मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी सात वाजता शांततेत प्रारंभ झाला. प्रत्येक गावात मतदार शांततेत जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत होता. सकाळी ७ ते ९, ९ ते ११, दुपारी ११ ते १ वाजेपर्यत प्रत्येक …

Read More »

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुरलीधर पाटील यांना विधानसभेत पाठवा!

  सीमा लढ्यात अग्रभागी असणारा खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघातून मुरलीधर पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले मुरलीधर पाटील सध्या भूविकास बँकेचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. गेली 66 वर्षे चाललेला हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. मराठी भाषिक बहुभाग कर्नाटकात डांबण्यात आला. …

Read More »

खानापूर मतदारसंघातील निवडणुक प्रचार थंडावला, मतदानाला ४८ तास बाकी

  खानापूर (सुहास पाटील) : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबली. खानापूर मतदार संघाच्या निवडणुक अधिकारी अनुराधा वस्त्रे यांनी खानापूर तालुक्यातील मतदारांना आवाहन करताना म्हणाल्या की, सोमवारी दि. ८ रोजी सायंकाळी ६वाजता प्रचार करण्याची वेळ संपली. आता माईकव्दारे प्रचार करता येत नाही. शहरासह …

Read More »

लिंगनमठ-कक्केरीत काँग्रेसची प्रचारात आघाडी

खानापूर : कक्केरी-लिंगनमठ परिसरातील गावात पाच वर्षात जलसिंचन, वैद्यकीय सेवा, रस्ते, शाळा यासह इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तालुक्यात विरोधी पक्षाच्या लोकांनी अनेक वेळा विकासकामात अडथळे आणलेले तुम्हाला माहीत आहे. विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्यावर भर दिलेला आहे. कक्केरी, लिंगनमठ परिसरातील गावांचा कायापालट करण्याचा माझा मानस आहे. यासाठी येत्या निवडणुकीत …

Read More »

आ. अंजली निंबाळकर यांचा पारिश्वाडमध्ये झंझावाती प्रचार

  खानापूर : खानापूर तालुक्‍यातील मोठे गाव असलेल्या पारिश्वाड गावात डॉ. अंजली निंबाळकर यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी उत्स्फूर्त स्वागत करून जयजयकाराच्या घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. होय, आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे पाहून तिथे अंजलीपर्व तयार झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. …

Read More »

नंदगड येथे अशोक चव्हाण यांचा आ. निंबाळकरांसाठी प्रचार

खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस उमेदवार आ. डॉ. अंजली हेमंत निंबाळकर यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा घेतली. खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ. निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. जाहीर सभेत अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच …

Read More »

क्षत्रिय मराठा परिषद, कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन यांचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा

  खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर …

Read More »

झाशीच्या राणीसारख्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा : अशोक चव्हाण

  खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र अंजली पर्वाला सुरुवात झाली आहे. आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील गर्लगुंजी गावात शेकडो कार्यकर्त्यांसोबत रोड शो आणि कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी झाशीच्या राणीसारख्या लढवय्या अंजलीताईंना विधानसभेत पाठवा असे आवाहन जन समुदायाला केले. यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री …

Read More »

खानापुरातही अशोक चव्हाण यांना दाखवण्यात आले काळे झेंडे!

  बेळगाव : बेळगाव सीमाभागात विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल गुरुवारी टिळक चौक येथे काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बेनकनहळी येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार सतेज पाटील …

Read More »

दंडेलशाही रोखण्यासाठी समितीला मत द्या : रणजित पाटील

  हलगा येथे मुरलीधर पाटलांची रॅली, सभा खानापूर : गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहेत. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करत आले आहेत. मात्र, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार …

Read More »