Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये सामील डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : माघी एकादशीनिमित्त वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जात आहेत. खानापूर तालुक्यातून कालमणी व गोल्याळी येथून वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे जात आहेत. पायी दिंडीत सामील झालेल्या वारकऱ्यांची भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकताच भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या व दिंडीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांचा डॉ. सरनोबत …

Read More »

एम. के. हुबळी येथील सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा

  खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथे येत्या दि. २८ रोजी भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील जवळपास १५ हजार भाजपच्या कार्यकर्त्यानी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टिंगीनकाई यांनी खानापूर येथील शिवस्माकात भाजपच्या सभेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या …

Read More »

समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने नुकताच खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात समाजसेवक सदानंद काद्रोळकर, विष्णू काद्रोळकर यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स क्लबचे प्रसिंडेट प्रा. बसवराज हम्मणावर, डाॅ. प्रकाश …

Read More »

खानापूर वाजपेयी नगरच्या समस्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वाजपेयी नगरातील विविध समस्यांचे गाऱ्हाणे निवेदनाद्वारे भाजप नेते आनंदराव पाटील यांनी बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ, खासदार मंगला अंगडी व रयत मोर्चा राज्याध्यक्ष इराणा कडाडी आदींना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील नवीन वसाहतीत वाजपेयी नगर उभारण्यात आले आहे. या वाजपेयी कोणत्याच सोयी …

Read More »

वन हक्क संघर्ष समितीची लढाई न्याय मिळेपर्यंत लढत राहणार : काॅ. संपत देसाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक धनगरवाडे, गवळीवाडे, त्याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलात राहुन शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र वन खात्याकडून सतत जंगलातील जमिनींबाबत विरोध करत शेतकरी वर्गाला जगणे मुश्कील केले. या वनखात्याच्या विरोधात सतत लढा दिला जात आहे. वन हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा …

Read More »

घार्लीतील अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबाना विठ्ठलराव हलगेकर यांची आर्थिक मदत

  खानापूर (प्रतिनिधी) : घार्लीतील (ता. खानापूर) तीन महिलांचा धारवाड रामनगर महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच तोपिनकट्टी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील, संचालक चांगापा निलजकर आदींनी घार्ली येथील मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले. या अपघातात निधन पावलेल्या …

Read More »

जाॅर्डन गोन्सालवीस यांचा लायन्स क्लबच्यावतीने सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर लायन्स क्लबच्यावतीने शनिवारी दि. २१ रोजी खानापूर वनविभागाच्या विश्रामधामात सामाजिक कार्यकर्ते, कदंबा फाऊंडेशनचे अध्यक्ष, भाजप नेते जाॅर्डन गोन्सालवीस यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मार्ग दर्शक म्हणून बेळगाव जिल्हा ३१७ बी चे रिजन चेअरपर्सन एमजेएफ ऍड. गुरूदेव सिध्दापूरमठ उपस्थित होते. तर खानापूर लायन्स …

Read More »

तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर खानापूर तहसीलदार पदी गोठेकर यांची नियुक्ती

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तहसील कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असते. सध्या गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते. त्यामुळे नुकताच खानापूर तहसीलदार म्हणून बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी व्ही. एम. गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी …

Read More »

२६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात म. मं. महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा सहभाग

  खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने हुबळी येथे आयोजित २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात दोन विद्यार्थ्यानी सहभाग दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या या कार्यक्रमात युवा पिढीला उद्देशून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात …

Read More »

निवृत्त सैनिकांना जमिन मिळावी, खासदार मंगला अंगडी यांना निवेदन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शेत जमिन नसलेल्या निवृत्त भारतीय सैनिकांना पाच एकर जमीन मिळावी. यासाठी गेली १५ वर्षे अर्ज करून आजतागायत अद्याप जमिन मंजूर करण्यात आली नाही. तेव्हा अर्ज केलेल्या सेवानिवृत्त माजी भारतीय सैनिकाना पाच एकर जमिन मिळावी. अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ भाजपचे नेते आनंदराव पाटील …

Read More »