Thursday , September 19 2024
Breaking News

कर्नाटक

बेकवाड ग्राम पंचायतने घेतली ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायतने वरील तक्रारीची दखल घेऊन ग्राम पंचायतमध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लपा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी पंचायत मेंबर व ग्रामस्थांची मिटिंग घेण्यात आलीया मिटिंगमध्ये आता पावसात साचलेले पाणी पाहून त्वरित उपाय योजना तयार करून पाणी काढण्याचे आदेश खानापूर तालुका पंचायत अधिकारी प्रकाश हल्लान्नावर यांनी पंचायत …

Read More »

मत्तीवडे येथील युवक अडकला सिदनाळ बंधाऱ्यातील पाण्यात

बंधाऱ्यावर बघ्याची गर्दी : अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव निपाणी (संजय सूर्यवंशी) : चार ते पाच दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अकोळ सिदनाळ बंधारा मागील दोन दिवसापूर्वीच संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावचा …

Read More »

खानापूरात संततधार पाऊस, मलप्रभा नदी पात्रा बाहेर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी …

Read More »

महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय

बेंगळुरू : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती …

Read More »

अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलची कर्नाटकने सुचना स्वीकारली; मंत्री जयंत पाटीलांची माहिती

बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत …

Read More »

ऐन पावसाळ्यात विद्यानगरात रस्ता, डुक्कराची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. …

Read More »

गर्लगुंजीत जीसीबीने काढला गटरीतील कचरा

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावातील शिवाजी नगरात गटारीचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली.गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील शिवाजी नगरात रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे गटारी मातीमुळे भरून गेल्या होत्या.पहिल्याच पावसात रस्त्याचे पाणी गटारीचे पाणी वाढल्याने घरात पाणी साचले.लागलीच ग्राम पंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील गाळ, कचरा, माती बाजुला …

Read More »

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर अनिल बेनके! करणार उद्या पाहणी

बेळगाव : उत्तर मतदारसंघातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व मनपा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहेत. शहर परिसरात जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, बांधवाना भेटण्यासाठी आमदार अनिल बेनके हे शनिवारी …

Read More »

 शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय झाला निरक्षर

दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या  वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली …

Read More »

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून  जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी  …

Read More »