बेळगाव : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या …
Read More »चण खाऊ लोंखडाच म्हणत लोखंडावर घाव घालून श्रम गाळणारे श्रमिक खानापूरात दाखल
खानापूर (प्रतिनिधी) : कशासाठी पोटासाठी म्हणत पाठीवर संसार घेऊन महाराष्ट्रातून खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर दाखल झालेल्या हात मजुर लोखंडापासून विळा, कोयता, कुदळ, कुर्हाड तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील रस्त्याच्या कडेला ठाण मा़ंडून आपला उद्योग करत आहेत. रोज लोखंडापासून विविध धातू तयार …
Read More »धारवाडात कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत तिप्पट वाढ
एकूण संख्या 182 वर, अजूनही वाढ होण्याचे संकेत बंगळूर : धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांची संख्या आता 182 वर गेली असून गुरुवारी हा आकडा केवळ 66 इतका होता. अजूनही या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे …
Read More »निपाणीत अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई वाहतुकीच्या कोंडीसह अपघात
शिस्त लावण्याची मागणी निपाणी : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बस संप सुरू असल्याने येथील बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक वेळा अंधारात रस्त्यावरच वाहने लावून प्रवाशांना निर्माण करत आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी येथील बसस्थानक परिसरात निपाणी – कोल्हापूर …
Read More »बोरगाव नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर लवकरच होणार
निपाणी : शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिना संपण्यापूर्वी घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला नुकतेच दिले होते. या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2021 रोजी नगरपंचायतीचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. यामुळे बोरगाव नगर पंचायती लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतीसाठी मतदान …
Read More »शेतकरी विरोधी मागे घेतलेला कायदा पास होईपर्यंत आंदोलन सुरूच
राजू पोवार : निपाणीत संविधान दिन कार्यक्रम निपाणी : केंद्र सरकारने केलेल्या शेतकर्यांच्या विरोधातील काळा कायदा संदर्भात देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी तब्बल वर्षभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने नमते घेऊन सर्व तिन्ही कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेचा नैतिक विजय झाला आहे पण अजूनही राज्य आणि लोकसभेमध्ये हा कायदा मागे …
Read More »खानापूर बंद 100 टक्के यशस्वी : मोर्चाने निवेदन
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला ‘खानापूर बंद’ 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरवून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण सुरू केले …
Read More »खानापूर-कणकुंबी-चोर्ला रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला या 30 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली. याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खानापूर-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला या मार्गावरून प्रवाशाना प्रवास करताना खड्ड्याशी सामना करावा लागतो आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे बुजविलेच नाही. त्यामुळे वाहनधारकांना …
Read More »राजकारणी हेच खरे गुंड आणि भ्रष्टाचारी : श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांचा आरोप
बेळगाव : निवडणूका जवळ आल्या कि हिंदूंचे राजकारण करण्याची सवय लागली असून हिंदूंच्या नावावर आंदोलने करणार्यांवर रावडीशीटर प्रकरणे दाखल करा, हिंदूंचा वापर आपल्या स्वार्थासाठी करणारे राजकारणी हेच खरे गुंड आहेत आणि भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप श्रीरामसेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केलाय. विजापूर येथील श्री संगबसव कल्याण मंडपात आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »बंकी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या 11 जणांपैकी एकाच मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बंकीबसरीकट्टी गावातील एका कुटुंबाला एम. के. हुबळी येथे लग्न समारंभात जेवण करून घरी आल्यानंतर रात्री उलटी जुलाब झाल्याने 11 जणांना नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या सर्वाना अन्नातून विषबाधा झालेला होता. यामध्ये तुषार महमद जमादार (वय 12) याचा गुरुवारी मृत्यू झाला. तो येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta