कटिहार : आपल्या घरात आपल्यासमवेत आणखी कोण अनाहूत पाहुणे राहतात याची काही वेळा आपल्यालाही कल्पना नसते. बिहारच्या कटिहारमधील बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्याबाबतही असेच घडले. त्यांच्या घराच्या अंगणात तब्बल 40 साप होते व त्याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील एका मुलीचा बळी गेल्यावर ही बाब समोर आली! आफताब यांची पाच …
Read More »खरी शिवसेना कुणाची? सिद्ध करा; निवडणूक आयोगाची ठाकरे-शिंदे गटाला ८ ऑगस्टपर्यंत मुदत
नवी दिल्ली : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झाले. परंतु आता शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच राहावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता हे प्रकरण …
Read More »‘तान्हाजी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार; अजय देवगण सर्वोत्कृष्ट अभिनेता
नवी दिल्ली : मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणार्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज 22 जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. …
Read More »13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत मोदींनी ट्वीट केले आहे. पहिल्या तिरंग्याचे छायाचित्र शेअर यावर्षी …
Read More »द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!
नवी दिल्ली : देशात सोमवारी पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा पराभूत झाले आहेत. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० …
Read More »सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ!
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या उभय सदनात उमटले. लोकसभेत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावरुन गदारोळ केल्यानंतर सरकारच्या वतीने बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘सोनिया गांधी महामानव नाहीत’ असा टोला मारला. गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज वारंवार तहकूब झाले. दरम्यान सोनिया यांच्या …
Read More »रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
कोलंबो : श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा …
Read More »1 ऑगस्टला पुढील सुनावणी, सुप्रीम कोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता बदलासंदर्भातील याचिकांवर काही घटनात्मक मुद्यांवर निर्णय आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी 29 जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे स्पष्ट करत याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होईल, असे आज सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. यामुळे आता राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुरु असणारी पुढील …
Read More »शिवसेना आमचीच! एकनाथ शिंदे गटाचा निवडणूक आयोगाकडे दावा
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी सुरूच आहेत. शिवसेनेत भूतपूर्व बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक चाली रचल्या जात आहेत. लोकसभेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाला शिवसेना म्हणून …
Read More »डाळ, तांदूळ, पीठ, बेसनाच्या खुल्या विक्रीवर जीएसटी नाही : अर्थमंत्री सीतारामण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काही खाद्यवस्तूवर वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेतून हटवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी ट्विट करीत यासंबंधी माहिती दिली. या खाद्य वस्तुंच्या खुल्या विक्रीवर कुठलेही जीएसटी शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. डाळ, गहू, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta