Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसेचा आगडोंब; 9 जणांची हत्या

  कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले …

Read More »

ओदिशा रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई; तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

  नवी दिल्ली : ओदिशा येथील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने आज मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने अटक केलेल्या आरोपींमध्ये सीनियर सेक्शन इंजिनिअर अरुण कुमार महांतो, सीनियर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात …

Read More »

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

  काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय नवी दिल्ली : ‘जय बाबा बर्फानी’च्या घोषात 1 जुलैपासून सुरु झालेली पवित्र अमरनाथ यात्रा आज स्थगित करण्यात आली आहे. काश्मीरमधील खराब हवामानमुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बालटालमधील पवित्र अमरेश्वर धामची अमरनाथ यात्रा मुसळधार पावसामुळे थांबवण्यात आली आहे. कोणत्याही यात्रेकरूला पवित्र अमरनाथ गुहेकडे …

Read More »

शरद पवारांचा दादांना दणका, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना केलं निलंबित

  नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकरणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस.आर. कोहली यांना पक्षातून निलंबित केलं असल्याची माहिती सूत्रांनी …

Read More »

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर, निवडणूक आयोगात पत्र दाखल

नवी दिल्ली : अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. अजित पवार …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांसाठी कायमच रणनिती आखली जाते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये चाणक्यनिती करत अनेक संघटनात्मक व पक्षीय बदल घडवले जातात. सध्या भाजपाकडून मिशन लोकसभा आखण्यात आलं असून त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आलीय. तत्पूर्वी आता ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. …

Read More »

आज-उद्या केरळ, कर्नाटकसाठी रेड अलर्ट

पुणे : केरळ, कर्नाटकला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आल्याने राज्यातही कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात 5 ते 7, तर मध्य महाराष्ट्रात 6 व 7 रोजी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्र व केरळ किनारपट्टीवर पाच दिवसांपासून ढगांची प्रचंड गर्दी होत …

Read More »

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

  मुंबई : पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे. या आधी खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिलं होतं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली …

Read More »

प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

  बुलढाण्यातील हृदयद्रावक घटना बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला …

Read More »

त्रिपुरात रथ यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; 2 मुलांसह 7 जणांचा मृत्यू

  त्रिपुरा : त्रिपुरात इस्कॉनकडून आयोजित भगवान जगन्नाथ यांच्या ‘उल्टा रथ यात्रा’ उत्सवा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. हायटेन्शन तारच्या संपर्कात आल्याने रथाला आग लागली. या या घटनेत दोन लहान बालकांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 लोक आगीत होरपळले आहेत. घटनेवर प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. …

Read More »