Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगाव

संसर्ग दर कमी करण्याची अधिकाऱ्यांना सूचना : मुख्यमंत्री

बेळगाव : कोरोना नियंत्रणात येत आहे. आणखी थोडे प्रयत्न केल्यास तो आणखी नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे. काहीही करून पॉझिटिव्हिटी दर शेकडा ५ इतका कमी आला पाहिजे यासाठी जोर लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. अधिकारी याकडे लक्ष देत आहेत असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधमध्ये कोविड …

Read More »

खानापूर- जांबोटी क्राॅसवरील खोकी धारकांना वाली कोण?

खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० …

Read More »

हलगा-मच्छे बायपास रद्द करा; मागणीसाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना निवेदन

बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पाश्वभूमीवर सुवर्ण सौध समोर हलगा मच्छे बायपास रद्द करा यासह अनेक मागण्या पूर्ण करा अश्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव तालूका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, प्रितेश होसूरकर यांनी ही सुवर्ण सौधसमोर धरणे आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी …

Read More »

नंदगड पोलिस स्थानकाला नुतन पोलिस निरीक्षक

खानापूर : जंगलाने व्यापलेला खानापूर तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याला एकच पोलिस निरीक्षक कार्यरत होते. तीन पोलिस उपनिरीक्षक काम करत होते.नुकताच कर्नाटक राज्यात पोलिस निरीक्षकाच्या जागा वाढविल्याने खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस स्टेशनमध्ये पुन्हा एका पोलिस निरीक्षकाची जागा वाढली. त्यामुळे खानापूर तालुक्याला दोन पोलिस निरीक्षक कार्यरत …

Read More »

बीम्सवर आयएएस प्रशासक नेमणार : मुख्यमंत्री येडियुराप्पा

बेळगाव : बेळगावच्या बीम्स संस्थेतील आणि इस्पितळातील गैरकारभाराबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या ३–४ दिवसांत बीम्सवर समर्थ आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली. मुख्यमंत्री येडियुराप्पा बेळगावातील सुवर्णसौधमध्ये आज कोविडसह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी …

Read More »

कर्नाटकातील बारावीची परीक्षा अखेर रद्द, तर दहावीची परीक्षा होणार

बेंगळुरू : राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी सकाळी १० वाजता मंत्री शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर …

Read More »

15 दिवसात थकीत बिले न दिल्यास गेटसमोर आंदोलन, युवा समितीचा इशारा

खानापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेली शेतकऱ्यांची बिले 15 दिवसात देण्यात यावी अन्यथा लैला शुगर्स समोर शेतकरी बांधवांसह आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने देण्यात आला आहे.खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी लैला शुगर्स कारखान्यावर धडक देत कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद पाटील व इतर अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांना येणाऱ्या …

Read More »

नियती फाउंडेशनच्यावतीने शहापूर पोलीस आणि मुक्तिधाम सेवेकऱ्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती औषधे प्रदान

बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर …

Read More »

आमदारांच्याकडून शववाहिका व पीपी किटचे वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी शववाहिकाची गैर सोय होत आहे. याची जाणीव आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी ठेवुन दोन शववाहिकाची उपलब्धता करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. अंजलीताई फाऊंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयाच्या गेटला लागुन २४ तास कोविड मदत केंद्राची सोय करण्यात …

Read More »

मुगळीत भिंत कोसळून तीन ठार

जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. …

Read More »