Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित सौ. इंदुरीकर यांच्या कीर्तन समारंभाला उदंड प्रतिसाद

माणगांव (नरेश पाटील) : मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सौ. इंदुरीकर यांचे कीर्तन तसेच महिला वर्गासाठी पैठणी खेळ 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. जनतेकडून सदर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या विविध खेळांनी कार्यक्रमाची सुरवात झाली. पैठणीच्या खेळाचा महिला वर्गाने विशेष आनंद घेतला त्यानंतर कीर्तनाचा …

Read More »

माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व महाशिवरात्री उत्साहात साजरी

माणगांव (नरेश पाटील) : माणगांव खंदाड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही 41 वे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वर ग्रंथाचे सामुदायिक पारायण सप्ताहाचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत करण्यात आले होते. पारायण सोहळ्याचे आयोजन माणगांव सोनभैरव मंदिर खांदाड येथील ग्रामस्थ सद्गुरू सेवा परिवार यांनी केले होते. परमपूज्य श्री सद्गुरू शंकर …

Read More »

महाविकास आघाडीचे राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी पत्र

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, छगन भूजबळ आणि नाना पटोलेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभेचं रिक्त असलेलं अध्यक्षपद आणि विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्यांवरून ही भेट झाली असून, यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. ते अध्यक्षपदावर नियुक्ती करण्याचे आदेश …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात कोविड-19 निर्बंधामध्ये शिथिलता

कोल्हापूर (जिमाका): वेगवेगळ्या भागातील कोविडची सद्यस्थिती, त्या भागात असलेली जोखीम, तेथिल लसीकरणाची स्थिती, पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची संख्या या आधारावर वर्गीकरण करुन प्रशासकीय घटक ‘अ’ आणि प्रशासकीय घटक ‘ब’ अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांना पूर्ण लसीकरणाच्या टक्केवारीच्या आधारे ‘अ’ यादीत समाविष्ट करण्यात …

Read More »

नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

मुंबई : मनी लाँडरिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांची ईडी कोठडी ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मलिक यांची आज ईडी कोठडी संपल्याने न्यायाधीश राहुल रोकडे …

Read More »

अवैद्य दारू निर्मिती अड्ड्यावर छापा; तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेकायदेशी देशी, विदेशी मद्य निर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मद्यसाठा आणि इतर साहित्य असे एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर शहरापासून जवळच असणाऱ्या गोकुळशिरगाव येथील एका शेडमध्ये ही अवैद्य दारू भट्टी सुरू होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ …

Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे माणगांव येथे स्वच्छता अभियान

माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे तसेच त्यांचा जन्मशताब्दी वर्ष निमित्त माणगांव शहर येथे मंगळवार दि. 01 मार्च 2022 रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियान शासकीय मध्यवर्ती कार्यलयाच्या परिसरातून सकाळी ठिक 07:30 वाजता सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, राजीपचे माजी सभापती राजीवजी …

Read More »

तेऊरवाडीच्या स्वाती पाटील हिची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड (ता. चंदगड) येथील बी.ए भाग दोनची स्वाती लक्ष्मण पाटील हिची ठाणे येथे होणार्‍या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. ही निवड 17 फेब्रुवारी 2022 रोजी सांगाव कागल येथे झालेल्या कोल्हापूर जिल्हा अजिंक्य पद स्पर्धेतून झाली आहे. …

Read More »

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी आता हिंदु समाजाने संघटनशक्ती दाखवावी : श्री. प्रमोद मुतालिक

कोल्हापूर : देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा सुरु असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त श्री. हर्षा या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. श्री. हर्षा यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ (SDPI) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या कट्टर इस्लामी संघटनांचा हात आहे. यामध्ये सहा मुसलमानांन अटक केली …

Read More »

खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पोलिस प्रशासनाला केली विनंती

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई …

Read More »