Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प …

Read More »

राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया; मध्यरात्री नवे आदेश जारी

मुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यावरून बराच गोंधळ झाला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली. पण नंतर युटर्न घेत प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितल्यानं सरकारच्या कारभारावर टीका सुरु झाली होती. अखेर पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार …

Read More »

माणगाव फाटा येथे दुचाकी घसरून तुरमुरी येथील एकाचा मृत्यू

तेऊरवाडी (एस.के. पाटील) : माणगाव फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकी घसरून रस्त्याशेजारी कापून ठेवलेल्या ओंडक्यावर आदळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत शाम तंगणकर (वय ३१, रा. तुरमुरी, ता. बेळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ९.१० वाजता हा अपघात घडला. संकेत हा विजयनगर (बेळगाव) येथे पाळीव प्राण्याच्या खाद्याचे …

Read More »

कोरोनामुक्त ग्राम विकास योजनेच्या बक्षिसासाठी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायती सतर्क

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालय विभागाच्यावतीने नुकतीच कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर झाली असून विभागीय पातळीवरती मोठ्या बक्षिसांची खैरात करण्यात आली असून तालुका पातळीवरून आपले गाव विभागीय पातळीवरती कसे पोहोचेल यासाठी चंदगड तालुक्यातील काही गाव उत्सुकतेने या स्पर्धेत उतरत आहेत. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे ग्रामपंचायतीने आजपासून कोरोना मुक्ती …

Read More »

जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूरकराना केले आवाहन…

ज्ञानेश्वर पाटील/कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये कोल्हापूरकर यांनी सतर्क राहणे गरजेचे असून नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, गेल्या काहीं दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून …

Read More »

मुगळीत भिंत कोसळून तीन ठार

जरळी (गडहिंग्लज) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे आज (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने पोल्ट्री शेडची भिंत कोसळून एका पुरुषासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबतची माहिती अशी, अजित अर्जुन कांबळे (वय ४८, रा. नांगनूर) त्यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. …

Read More »

नेटवर्कअभावी ग्रामस्थ व युवावर्ग अडचणीत…

विद्यार्थ्यांचे नुकसान तर ग्रामस्थांची कागदपत्राविना होतीये पायपीट चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवूल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क होत नाही, …

Read More »

कानडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचा ‘कोरोना’ ने मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील मराठी विद्यामंदिर कानडी शाळेचे अध्यापक राजेंद्र नारायण तुपे, वय ३९ यांचे कोरोनामुळे निधन झाले. या  घटनेने शैक्षणिक वर्तुळात घबराट पसरली आहे.      कानडी येथील कोरोना दक्षता कमिटीचे सदस्य असलेले तुपे आठ दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव आल्यापासून गडहिंग्लज येथे उपचार घेत होते. तथापि उपचार सुरू असताना …

Read More »

मिरजेत ऑक्सिजन प्लांटला गळती; सतर्कतेमुळे

मिरज (सांगली): शहरातील शासकीय कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला आज सायंकाळी अचानक गळती लागली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही गळती वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार डी. एस. कुंभार यांच्यासह रुग्णालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटला …

Read More »

महाराष्ट्रात कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत; पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

तेऊरवाडी ( एस. के. पाटील ) : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली. मंत्री श्री. …

Read More »