Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

‘लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप; काँग्रेसचे 7, तर शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवारांच्या संपर्कात’

  मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल. त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्याप्रमाणावर फुटतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ …

Read More »

सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही : मनोज जरांगे

  जालना : सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. आमच्या व्याख्येनुसारच सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समनव्यक आणि आंदोलकांची बैठक बोलावली. त्यानंतर …

Read More »

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

  मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत एकमताने संमत करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले. विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मुसदा एकमताने मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील तशी घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण …

Read More »

सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार

  सांगली : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी …

Read More »

आचार्य विद्यासागर यांच्या अंतिम दर्शनासाठी जाताना अपघात; तिघांचा मृत्यू

  गोंदिया : भगवान महावीरांचा संदेश जगभर पोहोचविणारे संत शिरोमणी १०८ आचार्य श्री विद्यासागरजी यांचे महानिर्वाण झाले. महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी जात असताना कार कालव्यात पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे. महाराष्ट्रातील गोंदियातील अनगाव ते सालेका दरम्यान कार कालव्यात पडली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कारमधून 6 जण …

Read More »

न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी प्रा. डॉ. नागेंद्र जाधव

  कोल्हापूर : न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन रजि. दिल्ली, मुख्यालय हुपरी जि. कोल्हापूर संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी प्रा. नागेंद्र जाधव यांच्या निवडीचे पत्र व ओळखपत्र देण्यात आले. यापूर्वी प्रा. जाधव हे न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते. …

Read More »

कोल्हापूरच्या सुपुत्री लीना नायर यांना ग्लोबल इंडियन पुरस्कार

  मुंबई : कोल्हापूरच्या सुपुत्री फ्रान्समधील जगप्रसिद्ध शॅनेल या फॅशन जगतातील बड्या कंपनीच्या सीईओ लीना नायर यांची यंदाच्या इकॉनॉमिक टाइम्सच्या ग्लोबल इंडियन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने कॉर्पोरेट जगतात उत्तम कामगिरी करणार्‍या व्यक्तींसाठी सात पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात लीना नायर यांचा समावेश आहे. या पुरस्कारांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर …

Read More »

सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

  जालना : मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार …

Read More »

राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर

  मुंबई : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजेच मराठा समाजाला …

Read More »

अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अपात्रता याचिकाही नार्वेकरांनी फेटाळली!

  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचं या एकमेव निकष महत्त्वाचं आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणात निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे …

Read More »